शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

घरावरील उच्च दाबाच्या विद्युत तारा धाेकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:06 IST

पिपळा (केवळराम) : स्थानिक इदगाह व हरिभाऊ ले-आऊट भागातील काही घरांवरून ११,००० केव्ही क्षमतेच्या विद्युत तारा गेल्या आहेत. अलीकडच्या ...

पिपळा (केवळराम) : स्थानिक इदगाह व हरिभाऊ ले-आऊट भागातील काही घरांवरून ११,००० केव्ही क्षमतेच्या विद्युत तारा गेल्या आहेत. अलीकडच्या काळात त्या लाेंबकळल्याने तसेच बहुतांश घरे स्लॅबची असून, स्लॅबवर नागरिकांचा वावर असल्याने त्या तारा धाेकादायक ठरत आहे. वारंवार मागणी करूनही महावितरण कंपनी त्या बदलवित नसल्याने नागरिकांमध्ये असंताेष निर्माण हाेत आहे.

ही उच्च दाबाची विद्युत वाहिनी पूर्वी सरळ हाेती. कालांतराने त्या तारा लाेंबकल्याने घराच्या आणखी जवळ आल्या. या तारा इदगाह ते हरिभाऊ आऊट अशा गेल्या असून, त्याखाली एकूण १७ घरे आहेत. ही सर्व घरे स्लॅबची असल्याने घरातील मुलांसह महिला व ज्येष्ठांचा घराच्या स्लॅबवर सतत वावर असताे. त्या तारांमधून उच्च दाबाच्या विजेचे वहन हाेत असल्याने तारांना स्पर्श न करता विशिष्ट अंतरावरून विजेचा धक्का लागण्याची व त्यातून अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही समस्या साेडविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली. मात्र, कुणीही दखल घेतली नाही, असा आराेप स्थानिकांनी केला आहे. या भागात व तारांच्या खाली घरांचे बांधकाम केले जात आहे. संभाव्य धाेका टाळण्यासाठी महावितरण कंपनीने या तारा भूमिगत टाकाव्या, अशी मागणी नागरिकांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.