शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

बुटीबोरी पोलिसांना हायकोर्टाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST

नागपूर : गोवंशातील २२ जनावरांचा ताबा कायम रहावा आणि त्यांच्या देखभालीसह इतर बाबींचा खर्च मिळावा याकरिता श्रीकृष्ण गोसेवा संस्थेचे ...

नागपूर : गोवंशातील २२ जनावरांचा ताबा कायम रहावा आणि त्यांच्या देखभालीसह इतर बाबींचा खर्च मिळावा याकरिता श्रीकृष्ण गोसेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप कश्यप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने बुटीबोरी पोलीस व जनावरांचे मालक वकार अहमद कुरेशी यांना नोटीस बजावून ३० जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

संबंधित जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात होती. त्यामुळे बुटीबोरी पोलिसांनी १३ ऑक्टोबर रोजी सर्व जनावरे जप्त करून ती देखभालीसाठी श्रीकृष्ण गोसेवा संस्थेकडे सोपवली. तसेच, आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला. दरम्यान, संस्थेने जनावरांचा ताबा कायम रहावा आणि त्यांच्या देखभालीसह इतर बाबींचा खर्च मिळावा याकरिता सुरुवातीला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज ११ नाेव्हेंबर रोजी फेटाळला गेला. परिणामी, संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संस्थेतर्फे ॲड. राजेंद्र डागा, ॲड. मोहित खजांची व ॲड. आकाश जयस्वाल यांनी कामकाज पाहिले.