शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जास्त वीज बिल आले म्हणून त्याने स्वत:लाच पेटवून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 10:29 IST

४० हजाराचे वीज बिल आल्यानंतर ते कमी करून मिळण्याऐवजी वीज विभागाकडून मिळत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देयशोधरानगरातील घटनाउपचारादरम्यान मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ४० हजाराचे वीज बिल आल्यानंतर ते कमी करून मिळण्याऐवजी वीज विभागाकडून मिळत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लीलाधर लक्ष्मण गायधने (वय ५६) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाहुणे ले-आऊटमध्ये राहत होते.गायधने खासगी काम करायचे. त्यांचे स्वत:चे घर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना ४० हजार रुपये वीज बिल आले होते. एवढे मोठे बिल आल्यामुळे त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा हेलपाटे मारले. बिल कमी करून मिळावे म्हणून विनंत्या केल्या. मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. उलट वीज बिल भरले नाही तर पुरवठा खंडित करू, अशी धमकी मिळाली. त्यामुळे तणावात आलेल्या गायधने यांनी शनिवारी दुपारी १ च्या सुमारास स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून घरासमोर पेटवून घेतले. ते पाहून कुटुंबीयांनी धाव घेतली व गंभीर अवस्थेतील गायधने यांना मेयोत नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी काही वेळातच त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

टॅग्स :Suicideआत्महत्या