शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:09 IST

देवलापार : रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. विविध कीटकनाशकांच्या फवारणीमुळे किडींची प्रतिकारशक्ती वाढत असल्याने ...

देवलापार : रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. विविध कीटकनाशकांच्या फवारणीमुळे किडींची प्रतिकारशक्ती वाढत असल्याने पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण कायम आहे. यावर उपाय निंबोळी अर्क सर्व पिकांवर फायदेशीर आहे, असे प्रतिपादन धनश्री निघोट या विद्यार्थिनीने उसरीपार (ता. रामटेक) येथील शेतकऱ्यांच्या कार्यशाळेत केले.

यावेळी धनश्री निघोट हिने कडुनिंबाच्या बियांपासून निंबोळी अर्क तयार करणे व त्याचे पावडर तयार करण्याची कृती शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह समजावून सांगितली. या अर्क व पावडचा वापर कसा, कधी व कोणत्या पिकावर करायचा, याबाबत मार्गदर्शन केले. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अति वापराचे दुष्परिणाम समाजावून सांगत धनश्री निघोट हिने शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया कशी करायची, पिकांवरील विविध रोग व किडी, तसेच त्यांच्या व्यवस्थापनासाठी काय करायचे, फवारणी कशी करायची, गुरांवरील आजार, त्यावरील उपचार, गुरांची काळजी कशी घ्यायची यासह शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांची माहितीही तिने शेतकऱ्यांना दिली. यावेळी नितेश सोनवाणे, कृषी सहायक शोभा खानवटे, शाश्वती डोके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.