शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

पाणीपुरवठा, पथदिव्यांची वीजबिले शासनाने भरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : थकीत वीजबिलापाेटी महावितरण कंपनीने गावांमधील पथदिवे आणि पाणीपुरवठा याेजनांचा वीजपुरवठा खंडित करायला सुरुवात केली ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापा : थकीत वीजबिलापाेटी महावितरण कंपनीने गावांमधील पथदिवे आणि पाणीपुरवठा याेजनांचा वीजपुरवठा खंडित करायला सुरुवात केली आहे. थकीत बिलांची रक्कम माेठी असल्याने ती बिले भरणे ग्रामपंचायतच्या आर्थिक आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांची गैरसाेय टाळण्यासाठी ही बिले राज्य शासनाने भरावे, अशी मागणी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी खंडविकास अधिकारी अनिल नागणे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

ही थकीत बिले १५व्या वित्त आयाेगातून ग्रामपंचायतींना प्राप्त हाेणाऱ्या निधीतून भरण्याचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे. परंतु, वित्त आयाेगाच्या माध्यमातून मिळणारा निधी आणि थकीत बिलांची रक्कम याचा ताळमेळ बसत नाही. शिवाय, हा निधी विकास व इतर कामांवर खर्च करणे बंधनकारक आहे. हा निधी नियाेजित कामांवर खर्च न केल्यास ती कामे रखडणार असून, त्यातून पुन्हा नागरिकांची गैरसाेय हाेणार आहे. त्यामुळे ही बिले राज्य शासनाने भरावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिष्टमंडळात सरपंच परिषदेचे जिल्हा संपर्कप्रमुख कोदेगाव सरपंच किशोर गणवीर, संदीप जीवतोडे, ललित चौरेवार, मंगल कडनायके, शालू रामटेके, बालकदास मंडपे, त्र्यंबक सहारे, लोकेश डोहळे यांच्यासह अन्य सरपंचांचा समावेश हाेता.