शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

शासकीय विज्ञान संस्थेला मिळेल स्वायत्त दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST

नागपूर : गेल्या २५ वर्षांपासून स्वायत्तता प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अर्थात शासकीय विज्ञान संस्थेची प्रतीक्षा संपण्याची ...

नागपूर : गेल्या २५ वर्षांपासून स्वायत्तता प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अर्थात शासकीय विज्ञान संस्थेची प्रतीक्षा संपण्याची आशा निर्माण झाली आहे. हा दर्जा देण्यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या (यूजीसी) पथकाने संस्थेचा अभ्यास दाैरा पूर्ण केला आहे. शनिवारी पथकाचा दाैरा आटाेपला. काही दिवसांनंतर यूजीसीकडून अहवाल सादर केला जाणार आहे.

विज्ञान संस्थेचे संचालक डाॅ. रामदास आत्राम व उच्च शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डाॅ. महेशकुमार साळुंखे यांना या अभ्यास दाैऱ्यामुळे आशा निर्माण झाली आहे. ‘लाेकमत’शी बाेलताना दाेन्ही अधिकाऱ्यांनी यूजीसीच्या पथकाचा दाैरा समाधानकारक झाल्याचे सांगितले. त्यामुळे संस्थेला स्वायत्तता मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावर निर्णय कधी हाेइल, हे सध्या गाेपनीय आहे. शक्यताे निर्णय व्हायला एक-दीड महिना लागू शकताे. डाॅ. आत्राम यांनी सांगितले, यूजीसीचे पथक शुक्रवारी पाेहोचले हाेते. दाेन दिवसांपर्यंत विस्तृत अभ्यासदाैरा करण्यात आला. पथकाचे सदस्य समाधानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उल्लेखनीय म्हणजे संस्थेला स्वायत्तता प्राप्त करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न हाेत आहेत. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज विद्यापीठात अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव थंडबस्त्यात पडला हाेता. १० वर्षांपूर्वी यावर पुन्हा पुढाकार घेण्यात आला. दाेन वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या विद्वत परिषदेत या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली.

- विज्ञान संस्थेला ११३ वर्षांचा वारसा

- २५ वर्षांपासून स्वायत्ततेसाठी प्रयत्न

- अनेक वर्षांपासून विद्यापीठात अडकला हाेता प्रस्ताव

- दाेन वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या विद्वत परिषदेची मंजुरी

- दाेन महिन्यांत शुभवार्ता येण्याची आशा