शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

बीएसएनएलच्या तोट्याला सरकारच जबाबदार

By admin | Updated: April 26, 2015 02:25 IST

अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध न केल्याने भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) तोट्यात आहे.

नागपूर : अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध न केल्याने भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) तोट्यात आहे. याला सरकारचेच धोरण जबाबदार असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी केला आहे. विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी २१ व २२ एप्रिलला देशव्यापी संप पुकारला होता. यात फोरम आॅफ बीएसएनएल युनियन व असोसिएशन यांच्या आवाहनानुसार नागपुरातील कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी सिव्हिल लाईन येथील कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांनी बीएसएनएल बचाओ, अशी जोरदार नारेबाजी करीत निदर्शने केली. सरकारने सेवा विस्तारासाठी आर्थिक मदत द्यावी, सहायक टॉवर कंपनीला सहभागी करून घेऊ नये, ६,७०० कोटींचे स्पेक्ट्रम शुल्क रिफंड करावे, ४ जी सेवा सुरू करावी. तसेच मालमत्ता परत करणे, स्पेक्ट्रम उदारीकरण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.आंदोलनात एनएफटीचे प्रशांत लांडगे, एसएनईएचे टी.बी. वानखेडे, प्रशांत गडकरी, अश्विन शिंदे, प्रवीण कांबळे, जेसीटीयूचे महासचिव गुरुप्रीत सिंग, पी.के. दास, बीएमएसचे संभाजी देशमुख, बीएसएनएलयूचे प्रशांत अंबादे व फोरम आॅफ बीएसएनएल युनियन, असोसिएशनचे समन्वयक पंचम गायकवाड आदींनी सक्रिय पुढाकार घेतला होता. संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारच्या कामगारविरोधी धोरणावर टीका केली. (प्रतिनिधी)