शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलच्या तोट्याला सरकारच जबाबदार

By admin | Updated: April 26, 2015 02:25 IST

अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध न केल्याने भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) तोट्यात आहे.

नागपूर : अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध न केल्याने भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) तोट्यात आहे. याला सरकारचेच धोरण जबाबदार असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी केला आहे. विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी २१ व २२ एप्रिलला देशव्यापी संप पुकारला होता. यात फोरम आॅफ बीएसएनएल युनियन व असोसिएशन यांच्या आवाहनानुसार नागपुरातील कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी सिव्हिल लाईन येथील कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांनी बीएसएनएल बचाओ, अशी जोरदार नारेबाजी करीत निदर्शने केली. सरकारने सेवा विस्तारासाठी आर्थिक मदत द्यावी, सहायक टॉवर कंपनीला सहभागी करून घेऊ नये, ६,७०० कोटींचे स्पेक्ट्रम शुल्क रिफंड करावे, ४ जी सेवा सुरू करावी. तसेच मालमत्ता परत करणे, स्पेक्ट्रम उदारीकरण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.आंदोलनात एनएफटीचे प्रशांत लांडगे, एसएनईएचे टी.बी. वानखेडे, प्रशांत गडकरी, अश्विन शिंदे, प्रवीण कांबळे, जेसीटीयूचे महासचिव गुरुप्रीत सिंग, पी.के. दास, बीएमएसचे संभाजी देशमुख, बीएसएनएलयूचे प्रशांत अंबादे व फोरम आॅफ बीएसएनएल युनियन, असोसिएशनचे समन्वयक पंचम गायकवाड आदींनी सक्रिय पुढाकार घेतला होता. संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारच्या कामगारविरोधी धोरणावर टीका केली. (प्रतिनिधी)