शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

बीएसएनएलच्या तोट्याला सरकारच जबाबदार

By admin | Updated: April 26, 2015 02:25 IST

अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध न केल्याने भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) तोट्यात आहे.

नागपूर : अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध न केल्याने भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) तोट्यात आहे. याला सरकारचेच धोरण जबाबदार असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी केला आहे. विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी २१ व २२ एप्रिलला देशव्यापी संप पुकारला होता. यात फोरम आॅफ बीएसएनएल युनियन व असोसिएशन यांच्या आवाहनानुसार नागपुरातील कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी सिव्हिल लाईन येथील कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांनी बीएसएनएल बचाओ, अशी जोरदार नारेबाजी करीत निदर्शने केली. सरकारने सेवा विस्तारासाठी आर्थिक मदत द्यावी, सहायक टॉवर कंपनीला सहभागी करून घेऊ नये, ६,७०० कोटींचे स्पेक्ट्रम शुल्क रिफंड करावे, ४ जी सेवा सुरू करावी. तसेच मालमत्ता परत करणे, स्पेक्ट्रम उदारीकरण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.आंदोलनात एनएफटीचे प्रशांत लांडगे, एसएनईएचे टी.बी. वानखेडे, प्रशांत गडकरी, अश्विन शिंदे, प्रवीण कांबळे, जेसीटीयूचे महासचिव गुरुप्रीत सिंग, पी.के. दास, बीएमएसचे संभाजी देशमुख, बीएसएनएलयूचे प्रशांत अंबादे व फोरम आॅफ बीएसएनएल युनियन, असोसिएशनचे समन्वयक पंचम गायकवाड आदींनी सक्रिय पुढाकार घेतला होता. संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारच्या कामगारविरोधी धोरणावर टीका केली. (प्रतिनिधी)