शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सरकारी धान्याची होतेय काळाबाजारी : रेशन दुकानात येते निकृष्ट धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 22:21 IST

कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन झाल्यानंतर अन्न पुरवठा विभागाचे महत्त्व भरपूर वाढले. रेशनच्या धान्याने लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांचे पोट भरले. जे कार्डधारक कधी रेशनच्या दुकानात जात नव्हते, त्यांनीही कार्डवर मिळणारे रेशन घेतले. रेशनची अचानक मागणी वाढल्याने या वितरण व्यवस्थेतील दुष्परिणामही सामोर आले.

ठळक मुद्देएफसीआय, अन्न पुरवठा व कंत्राटदारांच्या संगनमताने होतोय प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन झाल्यानंतर अन्न पुरवठा विभागाचे महत्त्व भरपूर वाढले. रेशनच्या धान्याने लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांचे पोट भरले. जे कार्डधारक कधी रेशनच्या दुकानात जात नव्हते, त्यांनीही कार्डवर मिळणारे रेशन घेतले. रेशनची अचानक मागणी वाढल्याने या वितरण व्यवस्थेतील दुष्परिणामही सामोर आले. या प्रक्रियेत असलेल्या यंत्रणेकडूनच आता सरकारी धान्याची एफसीआयच्या गोदामातूनच काळाबाजारी होत असल्याचे आरोप होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या एफसीआयच्या गोदामामधून सरकारी धान्याचे वितरण रेशन दुकानदारांना होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहर व ग्रामीण भागात रेशनचा पुरवठा करण्यासाठी गणेश कॅरिअर या एजन्सीला कंत्राट दिले आहे. या कंत्राटदाराने पुरवठ्यासाठी काही सबएजंट नेमले आहेत. यातील काही सब एजंटचे एफसीआयच्या अधिकाऱ्यासोबत संगनमत आहे. काही सब एजंटला चांगल्या प्रतीचे धान्य रेशनच्या दुकानासाठी दिले जात आहे. चांगल्या प्रतीचे हे धान्य काळाबाजारात थोड्या जास्त किंमतीत विकले जात असल्याची माहिती आहे. एफसीआयच्या गोदामात अन्न पुरवठा विभागाचे अधिकारीही नियुक्त असतात. पण हा सर्व प्रकार संगनमताने होत असल्याचे सांगण्यात येत आहे.जुलै महिन्यात मिळाला निकृष्ट गहूजुलै महिन्यात रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचा गहू मिळाला होता. यासंदर्भात एफडीओला तक्रार केली होती. त्यांनी बदली करून मिळेल, असे सांगितले. काही रेशन दुकानदारांनी वितरित केला. पण काही रेशन दुकानदारांकडे अजूनही स्टॉक आहे. त्यांना बदलून द्यायला तयार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.वखार महामंडळात होते चालबाजीवखार महामंडळातून तांदळाचा पुरवठा रेशन दुकानदारांना होतो. ५० किलोचे तांदळाचे पोते बाहेरून येतात. काटा करण्याच्या बहाण्याने पोत्याची शिलाई काढून एक ते दीड किलो तांदूळ काढण्यात येतो. पोत्यात हाताने शिलाई मारून रेशनच्या दुकानात पाठविली जात असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :foodअन्नGovernmentसरकार