शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

सरकार गतिमान, अधिकारी सुस्त

By admin | Updated: November 14, 2015 03:05 IST

राज्यात दुष्काळी परिस्थिती पाहता राज्य सरकार बरेच कल्याणकारी निर्णय घेत आहे. मात्र, सरकारला अधिकाऱ्यांची साथ मिळेनाशी झाली आहे.

१५ दिवसानंतरही कृषी-पेयजल संजीवनीचा जीआर नाहीकमल शर्मा  नागपूरराज्यात दुष्काळी परिस्थिती पाहता राज्य सरकार बरेच कल्याणकारी निर्णय घेत आहे. मात्र, सरकारला अधिकाऱ्यांची साथ मिळेनाशी झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात होत असलेल्या दिरंगाईवरून हे स्पष्ट होत आहे. कृषी-पेयजल संजीवनी योजनेबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेऊन १५ दिवस झाले. मात्र, अद्याप या संबंधीचा जीआर (शासकीय आदेश) जारी झालेला नाही. यामुळे शासकीय योजना तत्काळ जनतेपर्यंत कशा पोहचतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.२८ आॅक्टोबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. तीत कृषी संजीवनी योजनेच्या विस्तारासोबत पेयजल संजीवनी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी मूळ थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित रक्कम माफ केली जाते. यामुळे थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जाणार नाही.