शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आपली बस कामगारांना किमान वेतन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:49 IST

महापालिकेच्या ‘आपली बस’मधील कामगारांना किमान वेतन लागू करून सर्व कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात यावे, अन्यथा २० फेबुवारीपासून कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा माजी खासदार व जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश जाधव यांनी दिला आहे.

ठळक मुद्देकर्मचारी संघटनेची मागणी : प्रकाश जाधव यांनी दिला संपाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या ‘आपली बस’मधील कामगारांना किमान वेतन लागू करून सर्व कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात यावे, अन्यथा २० फेबुवारीपासून कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा माजी खासदार व जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश जाधव यांनी दिला आहे.कामगारांच्या मागण्यांसंदर्भात जाधव यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सोमवारी महापालिका आयुक्त अश्विन मुदगल यांना मागण्यांचे निवेदन देऊ न चर्चा केली. महापालिकेची बससेवा कंत्राट पद्धतीने सुरू आहे. कंत्राटदार बदलला तरी सेवा अखंडित असल्याने कार्यरत कामगारांना बदलण्यात येऊ नये. सर्व कामगारांना सेवेत कायम करण्यात यावे. महापालिका प्रशासनाने जारी केलेल्या पत्रानुसार आपली बससेवेतील कामगारांनाही किमान वेतन लागू करण्यात यावे, अशी मागणी जाधव यांनी केली.कामगारांना कुठल्याही आरोपाखाली कमी करताना त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी, यासाठी परिवहन विभागात चौकशी विभागाची नियुक्ती करून चौकशी करण्यात यावी. निलंबन कालावधीत उदरनिर्वाह भत्ता लागू करण्यात यावा. वंश निमय कंपनीने १० वर्षांच्या करारावर तिकीट निरीक्षकांना नियुक्त केले आहे. आता त्यांची सेवा खंडित केली जात आहे. हा प्रकार थांबविण्यात यावा. अन्यथा कामगार २० फेब्रुवारीपासून संपावर जातील, असा इशारा जाधव यांनी दिला. कामगारांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.शिष्टमंडळात प्रकाश जाधव, संघटनेचे जिल्हा संघटक सुरेश तळवेकर, संघटनेचे अध्यक्ष भाऊ राव रेवतकर, उपाध्यक्ष राज सरोदे, सचिव अंबादास शेंडे, किशोर राऊ त यांच्यासह कामगारांचा समावेश होता.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक