शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

भीती न बाळगता लसीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:16 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : आपण सर्वजण वर्षभरापासून काेराेनाशी लढा देत आहाेत. काेराेनावर लस शाेधून काढण्यात भारतीय संशाेधकांना यश ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : आपण सर्वजण वर्षभरापासून काेराेनाशी लढा देत आहाेत. काेराेनावर लस शाेधून काढण्यात भारतीय संशाेधकांना यश आले आहे. त्यामुळे कुणीही मनात कसलीही भीती न बाळगता सर्व वयाेगटातील नागरिकांनी काेराेनाची लस टाेचून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर यांनी कामठी तालुक्यातील गुमथळा व भूगाव येथील प्राथमिक आराेग्य केंद्रांना दिलेल्या भेटीदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना केले.

प्रत्येकाने काेराेना लस घेणे आवश्यक आहे. शिवाय, काेराेना संक्रमण टाळण्यासाठी शासनाने जारी केलेल्या उपाययाेजनांचेही काटेकाेर पालन करायला हवे. कारण काेराेनाचा प्रकाेप पूर्णपणे संपलेला नाही. संक्रमणातील चढउतार सुरू असल्याने प्रत्येकाला स्वत:साेबतच इतरांची काळजी घ्यावी लागणार आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आराेग्य केंद्रांसाेबतच शहरांमधील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. या लसीकरणाकडे ४५ ते ६० वर्षे वयाेगटातील व्यक्तींचा कल वाढत असल्याने ही समाधानाची बाब असल्याचेही याेगेश कुंभेजकर यांनी सांगितले. यावेळी पंचायत समितीचे सभापती उमेश रडके, उपसभापती आशिष मलेवार, खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय माने, गुमथळा व भूगाव येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सचिव या दाेन्ही प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तसेच गावांमधील नागरिक उपस्थित हाेते.