शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

गजानन नगरीत वारंवार विद्युत खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:12 IST

उमरेड : शहरातील गजानन नगरी येथे सुमारे चार महिन्यांपासून विद्युत समस्या भेडसावत आहे. वारंवार विद्युत खंडीत होत असल्याने नागरिकांना ...

उमरेड : शहरातील गजानन नगरी येथे सुमारे चार महिन्यांपासून विद्युत समस्या भेडसावत आहे. वारंवार विद्युत खंडीत होत असल्याने नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. दुसरीकडे वारंवार तक्रार केल्यानंतरही विद्युत विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे.

थोडी जरी वाऱ्याची झुळुक आली. पाऊस बरसला की, लगेच विद्युत खंडित होत असते. विद्युत गेल्यानंतर नागरिकांनी मोबाईलवर संपर्क केल्यास कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद विद्युत अधिकाऱ्याकडून मिळत नाही, असाही आरोप येथील नागरिकांचा आहे.

चार महिन्यांपासून वारंवार ही समस्या उद्भवत आहे. यावर विद्युत विभागाने कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. विद्युत विभागाला या परिसरातील विद्युत समस्येचा शोध अद्याप घेता आला नाही, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसात ही समस्या सोडविण्यात आली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

--

भुरटे-चोरट्यांचाही त्रास

बुधवारी पहाटेच्या सुमारास गजानन नगरी येथे एका घरात खिडकी उघडून चोरटे शिरले होते. घरातील काही सदस्य लगेच जागे झाले. सतर्कता बाळगल्याने चोरीची घटना टळली. परिसरात भुरटे-चोरट्यांचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन केले जात आहे.