शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

आगींमुळे पावणेचार लाख हेक्टर वनक्षेत्र राज्यात खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 05:47 IST

२००९ पासून राज्यभरातील वनक्षेत्रामध्ये आग लागल्याच्या ४७ हजारांहून अधिक घटना नोंदविल्या गेल्या असून त्यात तब्बल पावणेचार लाख हेक्टरहून अधिक वनक्षेत्र जळून खाक झाले आहे.

नागपूर : २००९ पासून राज्यभरातील वनक्षेत्रामध्ये आग लागल्याच्या ४७ हजारांहून अधिक घटना नोंदविल्या गेल्या असून त्यात तब्बल पावणेचार लाख हेक्टरहून अधिक वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. तर साडेतीन कोटींहून अधिक नुकसान झाले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महाराष्ट्र मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे याबाबत विचारणा केली होती. २००९ पासून वनक्षेत्रांमध्ये किती आगी लागल्या, किती क्षेत्र जळून खाक झाले, यात किती नुकसान झाले आदी प्रश्न त्यांनी विचारले होते.>२०१८ : ८ हजार घटना२०१८ मध्ये आगीच्या सर्वाधिक ८ हजार ४६४ घटनांची नोंद झाली. त्यात ४५ हजार २८९ हेक्टर वनक्षेत्र जळाले. २०१२ मध्ये आगीच्या घटनांची संख्या ४ हजार ७४३ होती. परंतु यात तब्बल ७१ हजार ४८१ हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले होते. २०१५ मध्ये सर्वात कमी १ हजार ८७९ आगीच्या घटना घडल्या. त्यात ११ हजार ७५ हेक्टर क्षेत्र जळाले.