शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

आगींमुळे पावणेचार लाख हेक्टर वनक्षेत्र राज्यात खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 05:47 IST

२००९ पासून राज्यभरातील वनक्षेत्रामध्ये आग लागल्याच्या ४७ हजारांहून अधिक घटना नोंदविल्या गेल्या असून त्यात तब्बल पावणेचार लाख हेक्टरहून अधिक वनक्षेत्र जळून खाक झाले आहे.

नागपूर : २००९ पासून राज्यभरातील वनक्षेत्रामध्ये आग लागल्याच्या ४७ हजारांहून अधिक घटना नोंदविल्या गेल्या असून त्यात तब्बल पावणेचार लाख हेक्टरहून अधिक वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. तर साडेतीन कोटींहून अधिक नुकसान झाले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महाराष्ट्र मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे याबाबत विचारणा केली होती. २००९ पासून वनक्षेत्रांमध्ये किती आगी लागल्या, किती क्षेत्र जळून खाक झाले, यात किती नुकसान झाले आदी प्रश्न त्यांनी विचारले होते.>२०१८ : ८ हजार घटना२०१८ मध्ये आगीच्या सर्वाधिक ८ हजार ४६४ घटनांची नोंद झाली. त्यात ४५ हजार २८९ हेक्टर वनक्षेत्र जळाले. २०१२ मध्ये आगीच्या घटनांची संख्या ४ हजार ७४३ होती. परंतु यात तब्बल ७१ हजार ४८१ हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले होते. २०१५ मध्ये सर्वात कमी १ हजार ८७९ आगीच्या घटना घडल्या. त्यात ११ हजार ७५ हेक्टर क्षेत्र जळाले.