शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

आगीत चार गुरांचा हाेरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : शेतातील गाेठ्याला अचानक आग लागली आणि आत बांधलेल्या गुरांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा : शेतातील गाेठ्याला अचानक आग लागली आणि आत बांधलेल्या गुरांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे या आगीतील गाेठ्यातील चार गुरांचा हाेरपळून मृत्यू झाला. यात बैलजाेडीसह गाय व वासराचा समावेश आहे. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भिष्णूर शिवारात रविवारी (दि. २५) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यात अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली.

गजानन नासरे, रा. भिष्णूर, ता. नरखेड यांची भिष्णूर शिवारात शेती आहे. शेतातच गाेठा असून, त्यांची सर्व जनावरे नेहमीप्रमाणे त्या गाेठ्यात बांधली हाेती. दरम्यान, दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्या गाेठ्याने पेट घेतला. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळीकडे धाव घेत आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. मात्र, आग नियंत्रणात येईपर्यंत आतील गुरांना गाेठ्याबाहेर पडणे शक्य न झाल्याने आत असलेल्या बैलजाेडी, गाय व वासराचा हाेरपळून मृत्यू झाला.

शिवाय, या आगीत गाेठ्यातील शेतीपयाेगी साहित्य व गुरांचे वैरण पूर्णपणे जळाल्याने किमान १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती गजानन नासरे यांनी दिली. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी हिंमत बानाईत यांनी मृत गुरांची उत्तरीय तपासणी प्रक्रिया पार पाडली. माहिती मिळताच पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, पाेलीस कर्मचारी अरविंद जाधव, जाेशी, तलाठी नाखले यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. आग पीडित शेतकऱ्याला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे.