शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

वन विभाग म्हणतो, ‘वाघ’ सुरक्षित

By admin | Updated: May 16, 2014 00:47 IST

एकीकडे कळमेश्‍वर वन परिक्षेत्रामधील कातलाबोडी जंगलातील एक वाघ गायब झाल्याची जोरदार चर्चा असताना, नागपूर वन विभाग मात्र येथील सर्व वाघ सुरक्षित असल्याचे सांगत आहे.

अधिकारी हादरले : घटना दडपण्याचा प्रयत्न

नागपूर : एकीकडे कळमेश्‍वर वन परिक्षेत्रामधील कातलाबोडी जंगलातील एक वाघ गायब झाल्याची जोरदार चर्चा असताना, नागपूर वन विभाग मात्र येथील सर्व वाघ सुरक्षित असल्याचे सांगत आहे. मात्र या संपूर्ण घटनेने अख्खा वन विभाग हादरला आहे.

नागपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक पी. के. महाजन यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी कातलाबोडी जंगलातील सर्व वाघ सुरक्षित असून, त्यांचे छायाचित्रही वन विभागाकडे उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या माहितीनुसार सर्व वाघ सुरक्षित असेल तर नक्कीच आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे,

परंतु वन विभागाने अजूनपर्यंंत त्या दिशेने कोणतीही चौकशी सुरू केल्याचे दिसून येत नाही. केवळ दक्षता विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रदीप मसराम यांनी चार दिवसांपूर्वी एका संयशिताला ताब्यात घेऊन, त्याची दिवसभर कसून चौकशी केली होती. परंतु त्यात त्यांना फारसे यश मिळाले नव्हते. जाणकारांच्या मते, या जंगलात एक वाघ, एक वाघीण व तिच्या तीन बछड्यांचा अधिवास आहे. मात्र गत दोन ते अडीच महिन्यापासून त्यापैकी एक वाघ अचानक गायब झाल्याची सर्वत्र भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)

‘लोकमत’ने दोन दिवसांपूर्वी ‘कातलाबोडीतील वाघ गायब’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करून, या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश केला होता. माहिती सूत्रानुसार, लोकमतच्या या बातमीची वन मुख्यालयाने गंभीर दखल घेऊ न संबंधित वन अधिकार्‍यांकडून घटनेविषयी सविस्तर माहिती मागितल्याचे सांगितले जात आहे. नागपूर वन विभाग मात्र अशी कोणतीही घटना घडलीच नसल्याचे सांगत आहे. पण दुसरीकडे मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात ही घटना घडली असून, या परिसरातील मुरली या गावातील एका शेतकर्‍याच्या शेतातील धुर्‍यावर त्या वाघाला गाडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.