शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नागपूर जिल्ह्यात कन्हान नदीला पूर; नदीकाठच्या गावांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 10:27 IST

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अखंडधारेमुळे जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कन्हान नदीला पूर आला असून अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अखंडधारेमुळे जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कन्हान नदीला पूर आला असून अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे.खापा गावाला नदीच्या पाण्याने घेरले असून गावातील काहीजणांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. खापा, सावनेर, रामटेक, बडेगाव येथील रस्ते पाण्याने बंद झाले आहेत. कोच्छी, छोटी आजनी, या गावांमधील अनेक घरे पाण्यात बुडाली आहेत. वारेगाव येथील नरहरी कठीराम जाधव यांची बैलजोडी नदीच्या पुरात वाहून गेली.या भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असून, धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.पेंच ओव्हरफ्लो,१६ गेट उघडलेपारशिवनी तालुक्यातील पेंच धरणाचे १६ गेट उघडण्यात आले. पूर्ण गेट उघडण्यापूर्वी नदीशेजारील गावांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. शुक्रवारी सकाळी ४ गेट खुले होते .दुपारी २ वाजता पूर्ण १६ दरवाजे ०.५ मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता पूर्ण गेट २ मीटरने उघडण्यात आले. सायंकाळी ६.१५ वाजता ८ दरवाजे २ मीटरने तर इतर ८ दरवाजे २.५ मीटरने उघडण्यात आले. एकूण ३४४८.१६ क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू होता. यासोबतच पेंचचा डावा व उजवा कालवा उघडण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही पेंच धरण बघायला येऊ नये तसेच नदीशेजारील गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता प्रणय नागदेवे यांनी केले आहे.

टॅग्स :floodपूर