शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नागपूर शहरातील पाच अल्पवयीन मुली बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 20:48 IST

Nagpur news नागपूर शहरातील पाच अल्पवयीन मुलींसह सात जणी बेपत्ता झाल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : शहरातील पाच अल्पवयीन मुलींसह सात जणी बेपत्ता झाल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले.

मानकापूरमधील मुलगी १७ वर्षांची आहे. वाठोड्यातील १७ वर्षांची, तर एमआयडीसीतीलही मुलगी १७ वर्षांची आहे. वेगवेगळ्या वेळी या तीनही मुली घरून निघून गेल्या. गुरुवारी पोलिसांकडे तशा तक्रारी आल्या.

कळमण्यातील १६ आणि १७ वर्षांच्या दोन मुली २३ मार्चला घरून निघून गेल्या, तर कपिलनगरातील १९ वर्षांची तरुणी आणि अजनीतील ३० वर्षे वयाची विवाहिता २२ मार्चपासून बेपत्ता आहे. या सर्व मुली आणि महिलेच्या कुटुंबीयांनी नातेवाईक आणि मित्रमंडळींकडे त्यांचा शोध घेतला. त्यांचा पत्ता न लागल्यामुळे पालकांनी अनुक्रमे मानकापूर, वाठोडा, एमआयडीसी, कळमना, कपिलनगर, तसेच अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी या सर्व प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यांना फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय असून, पोलीस त्यानुषंगाने बेपत्ता मुली, महिलेचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Missingबेपत्ता होणं