शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मासेमारांना यापुढे नाव खरेदीसाठी मिळणार ३० हजारांचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2023 20:14 IST

Nagpur News सागरी तसेच नदी, तलावात मासेमारी करणाऱ्या लहान मासेमारांना नाव व मत्स्यजाळे खरेदी करण्यासाठी मिळणाऱ्या अनुदानात १० पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ठळक मुद्देजिल्हा मत्स्यविकास विभागाकडे करावा अर्जराज्य सरकारने केली १० पट वाढ

नागपूर : सागरी तसेच नदी, तलावात मासेमारी करणाऱ्या लहान मासेमारांना नाव व मत्स्यजाळे खरेदी करण्यासाठी मिळणाऱ्या अनुदानात १० पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लाकडी, पत्र्याची व फायबरची नाव बांधणीसाठी वेगवेगळ्या अनुदानाची तरतूद आहे. लाकडी नाव खरेदीसाठी यापुढे प्रकल्पाच्या ५० टक्के किंवा ३० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातर्फे अनुदान वाढीबाबतचे परिपत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यानुसार भूजल व सागरी क्षेत्रातील मासेमारांसाठी वेगवेगळी तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी २०१० साली अनुदानात वाढ करण्यात आली हाेती. या १०-१२ वर्षांच्या काळात बिगर यांत्रिकी नाव, मत्स्यजाळे व इतर मत्स्यव्यवसाय साहित्यामध्ये माेठी वाढ झाल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे लहान मासेमारांना मत्स्यव्यवसाय करण्यासाठी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सागरी क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या लहान मत्सव्यावसायिकांच्या अनुदानात १ लाखावरून २.५० लाख रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भूजल क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या लहान मासेमारांसाठी वाढ झाली आहे. लाकडी नाव बांधणीसाठी लागणारा खर्च ६० हजार रुपये ग्राह्य धरून ५० टक्के किंवा ३० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय पत्र्याच्या नावेसाठी १५ हजार रुपये तर फायबर नावेची १ लाख २० हजार रुपये किंमत ग्राह्य धरून ६० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. जाळीसाठी प्रति किलाेग्रॅम ८०० रुपये ग्राह्य धरून ५० टक्के अनुदान देण्याची घाेषणा सरकारने केली आहे.

गेल्या १०-१२ वर्षांत अनुदानात वाढ झाली नव्हती. त्या तुलनेने महागाई झपाट्याने वाढली आहे. यापूर्वी नावेसाठी ३ हजार रुपये अनुदान मिळायचे. सरकारने ते ३० हजार केल्याने मासेमारांना नक्कीच दिलासा मिळेल. आम्ही या निर्णयाचे स्वागत करताे.

- प्रभाकर मांढरे, सचिव, जतिराम बर्वे प्रतिष्ठान

टॅग्स :Governmentसरकारfishermanमच्छीमार