शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भाजप आणि ओवेसी यांच्यात चांगले ट्युनिंग; खा. इम्रान प्रतापगडी यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2023 21:04 IST

Nagpur News भाजप आणि ओवेसी यांचे ट्युनिंग किती चांगले आहे हे दिसून येते, असा आरोप काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केला.

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी हे फक्त मुस्लिमांबद्दल बोलले नाही, तर सर्व अल्पसंख्याकांबाबत बोलले. मात्र, त्यांच्या वक्तव्यावर उत्तर द्यायला भाजप समोर आली नाही तर भाजपचे मित्र (ओवेसी) समोर आले. यावरुन भाजप आणि ओवेसी यांचे ट्युनिंग किती चांगले आहे हे दिसून येते, असा आरोप काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केला.

खा. इम्रान प्रतापगडी गुरुवारी नागपुरात दाखल झाले. त्यांनी वरोरा येथे जाऊन दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जगातील मोठी विद्यापीठे राहुल गांधी यांना सन्मानाने बोलावतात. त्यांचे भाषण ठेवतात. हा देशाचा अपमान आहे का? राहुल गांधी यांना जगात मिळणारा सन्मान हा देशाचा सन्मान आहे. राहुल गांधी हिम्मतीने त्यांची मते मांडत आहेत, असे खा. प्रतापगडी म्हणाले. महाराष्ट्र सरकार काम करत नाही आणि लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकारकडे दुसरा पर्याय राहत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर सरकारला नैतिकता नाही. राज्य सरकार काही काम करु शकत नाही. तर (अहमदनगर) नाव बदलत आहे. राज्य सरकारने नाव बदलण्यापेक्षा काम करायला हवे. हे सरकार काही दिवस टिकेल. आज निवडणूक झाली तर जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारण