शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

जमिनीची सुपीकता टिकविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बेलाेना : शेतजमिनीची आराेग्य देखभाल काळाची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच आपल्या शेतजमिनीची देखभाल करून त्यावर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बेलाेना : शेतजमिनीची आराेग्य देखभाल काळाची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच आपल्या शेतजमिनीची देखभाल करून त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी रासायनिक खताचा वापर कमी करावा तसेच शेतजमिनीची गुणवत्ता व पाेत वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे, असा सल्ला तालुका कृषी अधिकारी डाॅ. याेगीराज जुमडे यांनी शेतकऱ्यांना दिला.

गाेंडेगाव येथे शेतमीन आराेग्य देखभाल कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांशी कृषी अधिकाऱ्यांनी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं. सदस्य दिवाकर नागमाेते हाेते. याप्रसंगी ज्ञानेश्वर मुलताईकर, प्रमुख वक्ते म्हणून मंडळ कृषी अधिकारी साेपान लांडे, कृषी पर्यवेक्षक नरेंद्र बांबल, कृषी सहायक अमरदीप रामटेके, गाेपाल मानकर, रंजित खंडाळकर, कविता निलेवार यांच्यासह प्रगतिशील शेतकरी किशाेर भाेयर, कृषिमित्र अजय डवरे, प्रफुल्ल नागमाेते, सुनील धुर्वे, रत्नाकर कुरेकर, पवन भैया आदी उपस्थित हाेते.

सध्या कपाशीवर माेठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव व बाेंडअळीमुळे पिकांचे माेठे नुकसान हाेत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे, असे मत शेतकरी किशाेर भाेयर यांनी व्यक्त केले. या वेळी शेतजमिनीच्या आराेग्य पत्रिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमात कापूस फरतड, हरभऱ्यावरील घाटेअळीचे निर्मूलन, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन तसेच कृषी विभागाच्या विविध याेजनांची माहिती देण्यात आली. संत्रा-माेसंबीवरील राेग व कीड व्यवस्थापन याबाबत नरेंद्र बांबल यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून आवश्यक ती याेग्य खते वापरावी व सेंद्रिय खतांचा अधिक वापर करून उत्पादन क्षमता वाढवावी, असे आवाहन ज्ञानेश्वर मुलताईकर यांनी केले. कार्यक्रमाला गाेंडेगाव, मानेवाडा परिसरातील शेतकरी माेठ्या संख्येत उपस्थित हाेते.