शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

खतांच्या भाववाढीने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST

रेवराल : शेतकरी निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. वातावरणातील बदल. अवकाळी पाऊस, मजुरांची कमतरता, जलसिंचन सुविधांचा अभाव, अपुरा वीजपुरवठा ...

रेवराल : शेतकरी निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. वातावरणातील बदल. अवकाळी पाऊस, मजुरांची कमतरता, जलसिंचन सुविधांचा अभाव, अपुरा वीजपुरवठा यातच अल्पप्रमाणात मिळणारे पीककर्जामुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. अशात दरवर्षी शेतोपयोगी वस्तूची होणारी दरवाढ शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. यंदा खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किमतीत ५० किलोच्या बॅगमागे १७.३४ टक्के दरवाढ केली आहे. यामुळे शेती करावी, असा प्रश्न मौदा तालुक्यातील शेतकऱ्यापुढे पडला आहे. खरिपात तूर, कापूस, मिरची, सोयाबीन, तर रब्बीत गहू, भाजीपाला आदी पिके घेतात. मात्र दिवसेंदिवस शेतीवरील मनुष्यबळ कमी होत आहे. पिकांची लागवड आणि काढणीचा हंगाम सारखाच येतो. त्यामुळे मजुरांची कमतरता निर्माण होते. अशावेळी पिके काढण्यासाठी बाहेरगावावरून मजूर स्वखर्चाने आणावे लागतात. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. दरवर्षी शेतीची अवजारे, बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या किमतीत वाढ आहे. डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने ट्रॅक्टर खर्च परवडेनासा झाला आहे.

व्यवस्थेच्या दुष्टचक्रात शेतकरी पिळला जात आहे. यावर्षी तुडतुड्यामुळे शेतकऱ्यांचे अतिनुकसान झाले. नदी किनाऱ्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला. विमा कंपन्यांनी हात वर केले. अशात शेतकऱ्यांनी जगायचे कसे?

- इस्तारू गिरेपुंजे, शेतकरी, खात, ता.मौदा