शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शेतकरी रासायनिक खतांचा माेठ्या प्रमाणात वापर करतात. यामुळे जमिनीची सुपीकता कमी हाेत असून, उत्पादन ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : शेतकरी रासायनिक खतांचा माेठ्या प्रमाणात वापर करतात. यामुळे जमिनीची सुपीकता कमी हाेत असून, उत्पादन खर्चही वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीही पडत नाही. अनेकदा खतांची टंचाईसुद्धा जाणवते. यामुळे शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे, असा सल्ला कृषी अधिकारी देत आहेत.

रासायनिक खताचा वापर कमी करणे व संतुलित वापर हाेण्याच्या दृष्टीने खरीप हंगाम २०२१ मध्ये रासायनिक खत बचतीची विशेष माेहीम हाती घेण्यात आली आहे. १० टक्के रासायनिक खताचा वापर कमी करणे, हे उद्दिष्ट समाेर ठेवून रामटेक तालुक्यात ही माेहीम राबविली जात आहे.

धान, साेयाबीन, कपाशी, ऊस पीक वापरावर विविध फायदेशीर पर्याय उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायत स्तरावर जमीन सुपीकता निर्देशांक दाखविणारा फलक लावणे व त्याचे सामूहिक वाचन करणे, जमीन आराेग्य पत्रिकेनुसार खताचा वापर करणे, जैविक खताची बीजप्रक्रिया करणे, हिरवळीच्या खतांच्या बियाण्यांचे अनुदानावर वितरण करणे, धान पिकावर युरिया ब्रिकेटचा वापर वाढविण्यासाठी त्याचे उत्पादन व वितरण करणे, कृषी सेवा केंद्र संचालक, चालकांना प्रशिक्षण देणे, जमिनीत सेंद्रिय कर्बाची वाढ हाेण्यासाठी, उसाची पाचट जागेवर कुजविणे, व्हर्मीकंपाेस्ट, गांडूळ खत, कंपाेस्ट खत, आदींचा वापर वाढवून रासायनिक खताची मागणी कमी करणे, विविव पीक याेजनेंतर्गत प्रशिक्षण वर्ग व प्रात्यक्षिकाचे आयाेजन करणे, आदी बाबींचा प्रसार-प्रचार करण्याचे नियाेजन कृषी विभागाने केले आहे. या माेहिमेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी केले आहे.