शहरं
Join us  
Trending Stories
1
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
2
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
5
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
6
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
7
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
8
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
9
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
10
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
11
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
12
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
13
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
14
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
15
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
16
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
17
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
18
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
19
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
20
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी शेतमाल प्रक्रिया उद्याेगाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : बदलत्या काळानुरूप शेतकऱ्यांनी बदलायला हवे. परंपरागत पद्धतीने शेती करण्याऐवजी सेंद्रिय खतांच्या वापरावर भर द्यावा. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : बदलत्या काळानुरूप शेतकऱ्यांनी बदलायला हवे. परंपरागत पद्धतीने शेती करण्याऐवजी सेंद्रिय खतांच्या वापरावर भर द्यावा. उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करून ताे बाजारात विकावा. यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल प्रक्रिया उद्याेगाकडे वळायला पाहिजे, असे प्रतिपादन नागपूर ऑरगॅनिक ॲग्रो प्रोड्युसरचे संचालक गजानन गिराेलकर यांनी रामटेक तालुक्यातील किरणापूर (काचूरवाही) येथे आयाेजित शेतीची औद्योगिकतेकडे वाटचाल या विषयावरील कार्यशाळेत केले.

या कार्यशाळेचे आयाेजन नागपूर येथील कृषी भारत वृत्त संस्था व रामटेक येथील आकाशझेप फाऊंडेशनच्यावतीने आम्ही भारतीय अभियानांतर्गत करण्यात आले हाेते. शेतकऱ्यांनी शेतमाल प्रक्रिया उद्याेगाकडे वळणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकऱ्यांना ऑरगॅनिक तुरीचे बियाणे मोफत वाटण्यात आले. शेतकऱ्यांच्यावतीने कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गजानन गिरोलकर यांचा गाैरवही करण्यात आला.

प्रफुल्ल राऊत यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेची रूपरेषा स्पष्ट केली. संचालन साक्षोधन कडबे यांनी केले तर श्याम कडू यांनी आभार मानले. याप्रसंगी आकाशझेपचे संचालक वैभव तुरक, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुथे, उदाराम हूड, शेषराज कुथे, भोजराज वानखेडे, दुतियोधन कडबे, कपिल देवगडे, कीर्तीकुमार कुथे, कुणाल हूड, वसंता कुथे, घनश्याम ठाकरे, विशाल हूड, गोपाल हूड, अविनाश कुथे, नारायण चौधरी, हरीश हूड, विठ्ठल कडू, बारीक मेश्राम, राहुल ठाकरे, परमेश्वर ठाकरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित हाेते.