शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

शेतकऱ्यांनी शेतमाल प्रक्रिया उद्याेगाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : बदलत्या काळानुरूप शेतकऱ्यांनी बदलायला हवे. परंपरागत पद्धतीने शेती करण्याऐवजी सेंद्रिय खतांच्या वापरावर भर द्यावा. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : बदलत्या काळानुरूप शेतकऱ्यांनी बदलायला हवे. परंपरागत पद्धतीने शेती करण्याऐवजी सेंद्रिय खतांच्या वापरावर भर द्यावा. उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करून ताे बाजारात विकावा. यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल प्रक्रिया उद्याेगाकडे वळायला पाहिजे, असे प्रतिपादन नागपूर ऑरगॅनिक ॲग्रो प्रोड्युसरचे संचालक गजानन गिराेलकर यांनी रामटेक तालुक्यातील किरणापूर (काचूरवाही) येथे आयाेजित शेतीची औद्योगिकतेकडे वाटचाल या विषयावरील कार्यशाळेत केले.

या कार्यशाळेचे आयाेजन नागपूर येथील कृषी भारत वृत्त संस्था व रामटेक येथील आकाशझेप फाऊंडेशनच्यावतीने आम्ही भारतीय अभियानांतर्गत करण्यात आले हाेते. शेतकऱ्यांनी शेतमाल प्रक्रिया उद्याेगाकडे वळणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकऱ्यांना ऑरगॅनिक तुरीचे बियाणे मोफत वाटण्यात आले. शेतकऱ्यांच्यावतीने कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गजानन गिरोलकर यांचा गाैरवही करण्यात आला.

प्रफुल्ल राऊत यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेची रूपरेषा स्पष्ट केली. संचालन साक्षोधन कडबे यांनी केले तर श्याम कडू यांनी आभार मानले. याप्रसंगी आकाशझेपचे संचालक वैभव तुरक, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुथे, उदाराम हूड, शेषराज कुथे, भोजराज वानखेडे, दुतियोधन कडबे, कपिल देवगडे, कीर्तीकुमार कुथे, कुणाल हूड, वसंता कुथे, घनश्याम ठाकरे, विशाल हूड, गोपाल हूड, अविनाश कुथे, नारायण चौधरी, हरीश हूड, विठ्ठल कडू, बारीक मेश्राम, राहुल ठाकरे, परमेश्वर ठाकरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित हाेते.