शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकरी कायद्याच्या प्रती जाळून नोंदविला निषेध ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:08 IST

नागपूर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बुधवारी नागपुरात शेतकरी कायद्याच्या प्रती जाळून सरकारविरुद्ध रोष व्यक्त करण्यात ...

नागपूर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बुधवारी नागपुरात शेतकरी कायद्याच्या प्रती जाळून सरकारविरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या पुढाकारात दुपारी २.१५ वाजता संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा कसलाही विचार न करता तीन कायदे केले. राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली. मात्र शेतकऱ्यांचे म्हणणे सरकार ऐकून घेत नाही. उलट हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि हे कायदे सरकारने मागे घ्यावे, यासाठी हे आंदोलन असल्याचे अ. भा. किसान संघर्ष समन्वय समितीचे संयोजक अरुण वनकर यांनी सांगीतले.

यावेळी आंदोलकांनी सरकारचा निषेध व्यक्त केला. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन व्यक्त करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांना दिलेल्या स्थगितीचेही आंदोलकांनी स्वागत केले. स्थापन केलेली चार सदस्यीय समितीचे सदस्य शेतकरीविरोधी असल्याने त्यांना भेटण्याचा प्रश्नच येत नाही, असेही मत व्यक्त केले. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य किसान सभेचे डॉ. युगल रायलू, संजय राऊत, रवींद्र टेंभुर्णे, जयश्री चहांदे, पी. आर. तायडे, जय जवान जय किसान संघटनेचे सी. मिश्रा, विठ्ठल बिरडे, अ. भा. किसान सभेचे अरुण लाटकर, मनोहर मुळे, अंजली तिरपुडे, रामेश्वर चरपे, अविनाश बढे, अशोक वडनेरकर, विलास जांभूळकर, मदन भगत, मारोती वानखेडे यांच्यासह महिला-पुरुष सहभागी होते.