शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

शेतकऱ्यांनाे, घाबरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : मुंबईला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर झालेल्या निसर्गबदलामुळे अनेक ठिकाणी अचानक वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : मुंबईला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर झालेल्या निसर्गबदलामुळे अनेक ठिकाणी अचानक वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊसधारा बरसल्या. दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस ‘वळवाचा पाऊस’ येत असतो. यंदा तो थोडा जास्तच आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मान्सूनपूर्व विजांचा कडकडाट, जोराचा वारा असे निसर्गबदल दिसून येत असतात. शिवाय, यंदा मान्सून वेळेवरच दाखल होणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान विभागाने वर्तविला आहे. उमरेड परिसरात ८ मे तसेच १८ आणि १९ मे रोजी पाऊस झाला. वातावरणातील बदलामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली. दुसरीकडे, शेतकरी खरीप हंगामात ज्या पद्धतीने पूर्वतयारी करतात तसेच नियोजन आखावे, बदलत्या मोसमामुळे घाबरून जाऊ नये, असे मत तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी व्यक्त केले.