शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

फेसबुक फ्रेण्डचा विद्यार्थिनीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लग्नाच्या आमिषाने फेसबुक फ्रेण्डच्या वासनेला एक विद्यार्थिनी बळी पडली आहे. हा प्रकार मानकापूर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लग्नाच्या आमिषाने फेसबुक फ्रेण्डच्या वासनेला एक विद्यार्थिनी बळी पडली आहे. हा प्रकार मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला असून, २९ वर्षीय आरोपी आदित्य संजय देशमुख यास पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित विद्यार्थिनी २० वर्षाची असून, तिची फेसबुकच्या माध्यमातून आदित्यशी मैत्री झाली. आदित्यने अश्लील मॅसेज पाठविल्याने विद्यार्थिनीने आदित्यला ब्लॉक केले होते. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार जुलै २०२० मध्ये आदित्यने इन्स्टाग्रामवर पाठविलेली फ्रेण्ड रिक्वेस्ट तिने स्वीकारल्यानंतर त्यांच्यात मैत्री जमली. डिसेंबर २०२० मध्ये आदित्यने तिला रात्री आपल्या घरी बोलावून तिच्यावर जोरजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी स्वत:चे बरेवाईट करेल, अशी धमकी देऊन आदित्यने विद्यार्थिनीला जानेवारी २०२१ मध्ये आपल्या घरी बोलावले. घरी आल्यावर त्याने तिच्यावर प्रेम करत असल्याचे सांगत व लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अशा तऱ्हेने त्यांच्यात चार-पाच वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. काहीच दिवसांपूर्वी आदित्य दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असल्याची माहिती विद्यार्थिनीला मिळाली. याबाबत जाब विचारण्यासाठी तिने आदित्यशी संपर्क साधला असता, दोघांच्याही कुटुंबात जुना वाद असल्याने आपण लग्न करू शकत नसल्याचे आदित्यने विद्यार्थिनीला सांगितले. निराश झालेल्या विद्यार्थिनीने झालेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिल्यावर कुटुंबीयांच्या साथीने विद्यार्थिनीने मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी जबरी अत्याचार व धमकावण्याच्या प्रकरणाची नोंद करून आदित्यला अटक केली आहे.

.............