शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षा सामान्यांच्या; अतिसामान्यांचे जगणे सोपे व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:55 IST

समाजात हातावर आणणे आणि पानावर खाणे हा वर्ग मोठ्या संख्येत आहे. या वर्गाचे जगणे सोपे व्हावे असे मत लक्ष्मीनगर येथे थोबी व्यवसाय करणाऱ्या बबन कनोजिया यांनी मांडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: समाजात हातावर आणणे आणि पानावर खाणे हा वर्ग मोठ्या संख्येत आहे. या वर्गाचे जगणे सोपे व्हावे असे मत लक्ष्मीनगर येथे थोबी व्यवसाय करणाऱ्या बबन कनोजिया यांनी मांडले आहे. हा वर्ग कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, मुलांचे शिक्षण, महागाई, नोकरी व्यवसायात असुरक्षितता यात दबलेला आहे. त्याला प्रगतीची विकासाची अपेक्षा असली तरी, त्याची मिळकत पोटापेक्षा जास्त नाही. त्यामुळे विकासाच्या प्रवाहात तो स्थिरावला आहे. शिक्षण महागल्यामुळे मुलांना उच्च शिक्षण तो देऊ शकत नाही. रस्त्यावरचा व्यवसाय असल्याने अतिक्रमणाची त्याला भीती असते. महागाईमुळे इतर गरजा तो पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे अतिसामान्यांचे जगणे असहय्य झाले आहे. सरकार कुठल्याही पक्षाचे येवो, त्यांच्याकडून अतिसामान्यांचे जगणे सोपे व्हावे हीच अपेक्षा आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक