शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनातील घट होण्यामागे अत्याधिक लालसा कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्रात जलवायू परिवर्तनामुळे विदर्भासह मराठवाडा आणि खानदेशात कापूस, सोयाबीन, चणा आणि गव्हाच्या उत्पादनावर परिणाम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्रात जलवायू परिवर्तनामुळे विदर्भासह मराठवाडा आणि खानदेशात कापूस, सोयाबीन, चणा आणि गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. भविष्यात याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. अलीकडेच आलेल्या ‘आय इन्स्टिट्यूूट फॉर सस्टेनेबल कम्युनिटीज’च्या सर्वेक्षण अहवालात याचा उल्लेख झाला आहे. जलवायू परिवर्तनासोबतच अत्याधिक उत्पादन घेण्याच्या लालसेपोटी उत्पादकता घटत आहे, अशी माहिती नीरीचे माजी मुख्य वैज्ञानिक तथा जलवायू परिवर्तन विभागाचे प्रमुख डॉ. जय शंकर पाण्डेय यांनी ‘लोकमत’ला दिली.

डॉ. पाण्डेय म्हणाले, प्रत्येक वस्तूप्रमाणे मातीचीदेखील क्षमता असते. त्यानुसारच तिची उत्पादकता असते. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक उत्पादन घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. परिणामत: अधिक उत्पादनाऐवजी उत्पादकता घटत चालली आहे. विकासातील सातत्य (सस्टेनेबल डेव्हलपमेंट)साठी इंडस्ट्रियल, कमर्शियल, फॉरेस्ट, ॲग्रीकल्चर अँड रेसिडेन्सियल (आयसीएफएआर) ॲक्टिव्हिटीजच्या प्रमाणाचे पालन करणे आवश्यक आहे. हे योग्य पालन झाले तरच आम्हाला विकासातील सातत्य साधता येईल. यात थोडा जरी असमतोल झाला तर जेवणात मीठ, हळद, तेल, तिखट कमीअधिक झाल्यावर असमतोल होतो, तसाच यातही होईल.

ते म्हणाले, पूर्वी कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी काही काळासाठी जमीन पडीत ठेवली जायची. मात्र, आज असे होत नाही. एकापाठोपाठ एक उत्पन्न घेण्यावर भर असतो. यामुळे मातीच्या क्षमतेवर ताण येतो. त्याचा परिणाम उत्पादकता घटण्यात होतो.

...

प्रत्येक जिल्ह्यासाठी पर्यावरण आरोग्य कार्ड बनावे

डॉ. पाण्डेय म्हणाले, आयसीएफएआरचे प्रमाण प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळे असते. यामुळे प्रत्येक जिल्ह्याचे पर्यावरण आरोग्य कार्ड तयार केले जावे. त्यानुसारच संबंधित जिल्ह्यात उपक्रम राबविले जावे. याच्या अंमलबजावणीसाठी संबंधित क्षेत्राशी जुळलेल्या प्रत्येक स्तरातील लोकांना सहभागी केले गेले तरच याचे सकारात्मक परिणाम दिसतील. ...

असा आहे अहवाल

इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल कम्युनिटीजचा ‘महाराष्ट्रातील कृषीविषयक जलवायू बदलाचे परिणाम’ असे शीर्षक असलेल्या अहवालात मागील ३० वर्षांतील (१९८९ ते २०१८) मधील आठवडानिहाय आकड्यांचे विश्लेषण करून विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत होणाऱ्या पुढील ३० वर्षांतील (२०२१ ते २०५०) संभाव्य पर्जन्यमान आणि उष्णतामानाच्या आकड्यांचा अंदाज लावण्यात आला आहे. यानुसार राज्यातील सोयाबीन, कापूस, गहू आणि चणा ही चार प्रमुख पिके प्रभावित होण्याचा अनुमान आहे.

...