शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

दर महिन्याला ४६ जण कवटाळतात मृत्यूला

By admin | Updated: October 4, 2015 03:27 IST

विविध कारणांमुळे वैफल्यग्रस्त होऊन दर महिन्याला ४६ जण मृत्यूला कवटाळत आहेत. उपराजधानीतील ही धक्कादायक ...

नागपूर : विविध कारणांमुळे वैफल्यग्रस्त होऊन दर महिन्याला ४६ जण मृत्यूला कवटाळत आहेत. उपराजधानीतील ही धक्कादायक आणि चिंताजनक स्थिती आहे. सहा वर्षात २७७३ लोकांनी आत्महत्या केली असून आत्महत्येच्या घटना सतत वाढत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात नागपूर शहर गुन्हेशाखेकडून ही माहिती प्राप्त केली आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण २७७३ जणांच्या आत्महत्येपैकी पुरुषांची संख्या २०१८ आणि महिलांची संख्या ७५५ आहे. पुरुषांची ही टक्केवारी ६२.५८ आणि महिलांची टक्केवारी ३७.४१ एवढी आहे. चालू वर्षी जुलै २०१५ पर्यंत ३२३ जणांनी आत्महत्या केली आहे. या आकडेवारीवरून दर महिन्याला सरासरी ४६ जण आत्महत्या करीत आहेत. या एकूण आत्महत्येपैकी पंधरा वर्षांखालील मुलांची संख्या ३२ आहे.(प्रतिनिधी)