शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

केंद्रीय आरोग्य सेवक रक्षक कायदा लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

उमरेड : रुग्ण बरा होण्यासाठी डॉक्टर संपूर्ण प्रयत्न करीत असतात. जीवाची पर्वा न करता जोखीम घेत रुग्णांवर औषधोपचारासाठी सज्ज ...

उमरेड : रुग्ण बरा होण्यासाठी डॉक्टर संपूर्ण प्रयत्न करीत असतात. जीवाची पर्वा न करता जोखीम घेत रुग्णांवर औषधोपचारासाठी सज्ज असतात. अशावेळी एखादी दुर्घटना ओढवली, रुग्णाचा मृत्यू झाला तर शिवीगाळ, मारहाण, तोडफोड आणि डॉक्टरवर जीवघेणा हल्ला या संपूर्ण कठीण परिस्थितीचा सामना आम्हास करावा लागतो. अशावेळी या संपूर्ण घटनांना आळा बसविण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय आरोग्य सेवक रक्षक कायदा लागू करावा, अशी मागणी उमरेडच्या आयएमए शाखेने निवेदन सोपवीत केली. प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रमोद कदम यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने निवेदन सोपविण्यात आले. राज्य सरकारने डॉक्टर संरक्षण कायदा अंमलात आणला. या कायद्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ केंद्र सरकारने केंद्रीय आरोग्य सेवक रक्षक कायदा तातडीने लागू करावा, यासाठी अनेकदा आंदोलने, मोर्चा, निषेध दिन पाळण्यात आला. अद्याप यावर केंद्र सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. डॉक्टरांनी राष्ट्रीय निषेध दिवस पाळत पुन्हा एकदा या समस्येकडे निवेदनाच्या माध्यमातून लक्ष वेधले. यावेळी शिष्टमंडळासोबत आयएमएचे अध्यक्ष डॉ. शिरीष मेश्राम, डॉ. शशिकांत जयस्वाल, डॉ. के. बी. सुरकर, डॉ. आशा जयस्वाल, डॉ. प्रदीप बाकडे, डॉ. सतीश वंजारी, डॉ. संजय ठवकर, डॉ. भाग्यश्री वंजारी, डॉ. मीनाक्षी बाकडे, डॉ. प्रवीण वसुले आदींची उपस्थिती होती.

----

उपविभागीय अधिकारी प्रमोद कदम यांच्याकडे निवेदन सोपविताना आयएमएचे पदाधिकारी.