शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

शेतकर्‍यांसाठी भाजपाचा सरकारविरुद्ध एल्गार

By admin | Updated: May 30, 2014 01:06 IST

रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचा परवाना काढून घेतल्यामुळे, खरीप हंगाम तोंडावर आला असताना, शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. गेल्या वर्षी झालेल्या अतवृष्टीचे पैसे अद्यापही शेतकर्‍यांना मिळाले नाही.

विधानसभा क्षेत्रात आंदोलन : तहसील कार्यालयावर मोर्चे नागपूर : रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचा परवाना काढून घेतल्यामुळे, खरीप हंगाम तोंडावर आला  असताना, शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. गेल्या वर्षी झालेल्या अतवृष्टीचे पैसे अद्यापही  शेतकर्‍यांना मिळाले नाही.गारपिटीचा केवळ ५0 टक्केच निधी वाटप झाला आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे नागपूर जिल्ह्यातील  शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतकर्‍यांच्या अवस्थेला जबाबदार असलेल्या  सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्ष जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात आंदोलन करणार  असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी पत्रपरिषदेत सांगितले. ३१ मे रोजी दुपारी १ वाजता सावनेर, मौदा, उमरेड, नरखेड व रामटेक या तहसील कार्यालयावर  भाजपाचा मोर्चा धडकणार आहे, तर २ मे रोजी हिंगणा तहसीलवर मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजपाचे आमदार, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी आपापल्या भागात  मोर्चाचे नेतृत्व करणार आहे.  खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत शासनाने नागपूर जिल्ह्यासाठी  ९00 कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरविले आहे. यातील १५0 कोटीचे कर्ज जिल्हा बँकेतून व ७५0  कोटींचे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकेतून वाटप होणार आहे. मात्र, जिल्हा बँकेत झालेल्या घोटाळ्यामुळे बँक डबघाईस आली आहे. त्यामुळे कर्जवाटप शक्य  नाही. राष्ट्रीयीकृत बँकेत कर्जवाटपाची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे यंदा शेतकर्‍याला  सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. यावर्षी मोठय़ा प्रमाणात बियाणे व खतांची कमतरता  आहे. त्यामुळे बोगस बियाणे मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शासनाने तातडीने लक्ष  देऊन पुरेसे व अधिकृत बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे, शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचे पैसे  तातडीने द्यावे आणि शेतकर्‍यांचा कर्जपुरवठय़ाचा निर्णय त्वरित घ्यावा, अशी मागणी भाजपाची  आहे. या पत्रपरिषदेला माजी आ. अशोक मानकर,              जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक धोटे,  अरविंद गजभिये, प्रतिभा मांडवकर उपस्थित होते.  (प्रतिनिधी)