शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

फिक्स चार्ज वाढविणार विजेचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 10:26 IST

राज्य वीज नियामक आयोगाने गुरुवारी वीजदरात ६ ते ८ टक्के वाढ करण्याची परवानगी वीज वितरण कंपनी महावितरणला दिली आहे. नवीन दर १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

ठळक मुद्देवर्षभरात तीन दर १ एप्रिलला पुन्हा होणार दरवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य वीज नियामक आयोगाने गुरुवारी वीजदरात ६ ते ८ टक्के वाढ करण्याची परवानगी वीज वितरण कंपनी महावितरणला दिली आहे. नवीन दर १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. ग्राहक वीज बिलात ६ ते ८ टक्के वाढीचे आकलन करीत असेल तर ते चुकीचे आहे. कारण फिक्स चार्ज वाढल्यानंतर दरवाढ आणखी जास्त होणार आहे.वीज ग्राहकांनी संपूर्ण महिना विजेचा उपयोग केला नसला तरीही त्यांना फिक्स चार्ज द्यावाच लागतो. यावेळी त्यात मागील दाराने दरवाढ केली आहे. १ सप्टेंबरपासून लागू होणारे दर यावर्षात तिसऱ्यांदा वाढवून त्याची अंमलबजावणीही केली आहे.पहिले दर मार्च-२०१८ पर्यंत लागू झाले. दुसरे एप्रिल ते ३१ आॅगस्टपर्यंत आणि आता तिसऱ्यांदा १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक दरवाढीसोबत फिक्स चार्जही वाढविले आहेत.घरगुती वीज ग्राहकांची गोष्ट केली तर मार्च-२०१८ पर्यंत त्यांना सिंगल फेज कनेक्शनसाठी ६५ रुपये द्यावे लागत होते. एप्रिलपासून हे दर ७० रुपये करण्यात आले. आता १ सप्टेंबरपासून हे दर ८० रुपयांवर गेले आहेत. तर १ एप्रिल-२०१९ पासून हे दर ९० रुपयांवर जाणार आहेत.पूर्वी फिक्स चार्जचा विचार केल्यास वर्ष-२०१४ मध्ये हे दर केवळ ४० रुपये होते. अर्थात वर्ष-२०१४ च्या तुलनेत आता १०० टक्के दरवाढ झाली आहे.थ्री फेज घरगुती ग्राहकांनाही याच प्रकारचा फटका बसला आहे. मार्च-२०१८ मध्ये हे दर १७० रुपये होते. ते एप्रिलमध्ये वाढवून १८५ रुपयांवर नेण्यात आले. त्यात आणखी वाढ होऊन १ सप्टेंबरला ३०० रुपयांपर्यंत वाढविले आहेत. एप्रिल-२०१९ मध्ये वाढून ते ३२० रुपयांवर जाणार आहेत. याचप्रकारे घरगुती वीजदरही वाढले आहेत.आता १०० युनिटपर्यंत आकारण्यात येणाऱ्या प्रति युनिट ५.०७ रुपयांऐवजी ५.३१ रुपये, १०१ ते ३०० युनिटसाठी ८.८४ रुपयांऐवजी ८.९५ रुपये ग्राहकांना द्यावे लागेल. वाणिज्यक वीज ग्राहकांनाही फिक्स चार्ज द्यावे लागेल.आता २९० रुपयांऐवजी ३२० रुपये आकारण्यात येणार आहे. ते एप्रिल-२०१९ पासून पुन्हा वाढणार आहे.

शेतकऱ्यांना दरवाढीचा फटकानियामक आयोगाने कृषी ग्राहकांसाठी फिक्स चार्जमध्ये वाढ केली आहे. आता शेतकऱ्यांना २४ रुपयांऐवजी ३५ रुपये द्यावे लागतील. यासह विजेचे प्रति युनिट दर ३.०४ रुपयांऐवजी ३.२३ रुपये द्यावे लागेल.

टॅग्स :electricityवीज