शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

समाजकंटकांनी जाळली वृद्ध दाम्पत्याची ‘रोजी रोटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST

जिजामातानगरात राहणारे वृद्ध तायडे दाम्पत्य सकाळपासून रात्रीपर्यंत चहा- नाश्त्याची टपरी चालवून आपल्या दोन वेळेच्या भाजीभाकरीची सोय करीत होते. नेहमीप्रमाणे ...

जिजामातानगरात राहणारे वृद्ध तायडे दाम्पत्य सकाळपासून रात्रीपर्यंत चहा- नाश्त्याची टपरी चालवून आपल्या दोन वेळेच्या भाजीभाकरीची सोय करीत होते. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ते चहाची टपरी सुरू करण्यासाठी आले असता ती आगीत खाक झाल्याचे चित्र दिसले. बास, बल्ली, बोरे अन् लाकडी टेबलवजा टपरी पुरती जळून गेली होती. त्यामुळे तायडे दाम्पत्याचे अवसानच गळाले. जगण्याचे साधन अन् रोजीरोटीचा आसरा असलेली टपरी जळाल्याने आता कसे जगायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. दरम्यान, परिसरातील नागरिकांना ही माहिती कळताच ते मोठ्या संख्येत गोळा झाले. त्यांनी वृद्ध दाम्पत्याच्या टपरीची जाळपोळ करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली. तणाव वाढत असल्याची माहिती कळताच वाठोडा पोलीस घटनास्थळी पोहचले. रात्रीपर्यंत या प्रकरणा समाजकंटकाला अटक झाली नव्हती.

---