शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मोबाइलच्या अतिवापराने आठ विद्यार्थ्यांना बहिरेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 05:02 IST

हल्ली मोबाईलचे वेड लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ््यांना लागले आहे.

सुमेध वाघमारे नागपूर : हल्ली मोबाईलचे वेड लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ््यांना लागले आहे. मोबाईलचा हाच अतिवापर आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करीत आहे. लता मंगेशकर हॉस्पिटलच्या ‘ईएनटी’ विभागाने मोबाईलच्या वापरामुळे श्रवणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला. एमबीबीएसच्या ६० विद्यार्थ्यांवर केलेल्या या अभ्यासात ८ विद्यार्थ्यांना आवाजामुळे बहिरेपणा आल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, हे विद्यार्थी मोबाईलसाठी ज्या कानाचा वापर करायचे त्यालाच बहिरेपणा आला.भारतात मोबाईल फोन वापरणाऱ्यांची संख्या सुमारे ७३ कोटींच्या घरात आहे. मोबाईलमधून उत्सर्जित होणारे ‘मायक्रोवेव्ह’ हे आरोग्यासाठी किती घातक आहेत, यावर अद्यापही संशोधन सुरू आहे. मात्र, मोबाईलच्या अतिवापराचा परिणाम श्रवणावर होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड लता मंगेशकर हॉस्पिटलच्या कान, नाक व घसा विभागाच्यावतीने (ईएनटी) विभागप्रमुख डॉ. नितीन देवस्थळे यांनी महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मदतीने मोबाईलच्या वापराने श्रवणावर होणारा परिणाम यावर अभ्यास केला. यात मोबाईलच्या अतिवापराने बहिरेपणा येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.डॉ. देवस्थळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ६० विद्यार्थ्यांचे शून्यते एक तास, एक ते दोन तास,दोन ते तीन तास व त्यापेक्षा जास्त तास मोबाईलवर बोलणाºया विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करण्यातआले. या सर्वच विद्यार्थ्यांची ‘आॅडिओमेट्री’ म्हणजे कानाची तपासणी करण्यात आली.>जे विद्यार्थी तीन तासांच्या वर सतत मोबाईलवर बोलायचे अशा आठ विद्यार्थ्यांमध्ये बहिरेपणा आढळून आला. मोबाइलवर बोलताना ज्या कानाचा वापर सर्वाधिक झाला, तो बहिरा झाला. हा अभ्यास पॅनाशिआ इंडेक्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला