शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

मोबाइलच्या अतिवापराने आठ विद्यार्थ्यांना बहिरेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 05:02 IST

हल्ली मोबाईलचे वेड लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ््यांना लागले आहे.

सुमेध वाघमारे नागपूर : हल्ली मोबाईलचे वेड लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ््यांना लागले आहे. मोबाईलचा हाच अतिवापर आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करीत आहे. लता मंगेशकर हॉस्पिटलच्या ‘ईएनटी’ विभागाने मोबाईलच्या वापरामुळे श्रवणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला. एमबीबीएसच्या ६० विद्यार्थ्यांवर केलेल्या या अभ्यासात ८ विद्यार्थ्यांना आवाजामुळे बहिरेपणा आल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, हे विद्यार्थी मोबाईलसाठी ज्या कानाचा वापर करायचे त्यालाच बहिरेपणा आला.भारतात मोबाईल फोन वापरणाऱ्यांची संख्या सुमारे ७३ कोटींच्या घरात आहे. मोबाईलमधून उत्सर्जित होणारे ‘मायक्रोवेव्ह’ हे आरोग्यासाठी किती घातक आहेत, यावर अद्यापही संशोधन सुरू आहे. मात्र, मोबाईलच्या अतिवापराचा परिणाम श्रवणावर होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड लता मंगेशकर हॉस्पिटलच्या कान, नाक व घसा विभागाच्यावतीने (ईएनटी) विभागप्रमुख डॉ. नितीन देवस्थळे यांनी महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मदतीने मोबाईलच्या वापराने श्रवणावर होणारा परिणाम यावर अभ्यास केला. यात मोबाईलच्या अतिवापराने बहिरेपणा येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.डॉ. देवस्थळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ६० विद्यार्थ्यांचे शून्यते एक तास, एक ते दोन तास,दोन ते तीन तास व त्यापेक्षा जास्त तास मोबाईलवर बोलणाºया विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करण्यातआले. या सर्वच विद्यार्थ्यांची ‘आॅडिओमेट्री’ म्हणजे कानाची तपासणी करण्यात आली.>जे विद्यार्थी तीन तासांच्या वर सतत मोबाईलवर बोलायचे अशा आठ विद्यार्थ्यांमध्ये बहिरेपणा आढळून आला. मोबाइलवर बोलताना ज्या कानाचा वापर सर्वाधिक झाला, तो बहिरा झाला. हा अभ्यास पॅनाशिआ इंडेक्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला