शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

धुळीत नागपूर!

By admin | Updated: July 16, 2016 02:55 IST

स्मार्ट सिटीचा संकल्प महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र चार महिन्यापूर्वीचे बांधण्यात आलेले रस्ते उखडले आहेत.

नागरिकांचे आरोग्य अडचणीत वाहनांना गिट्टीचा मारा स्मार्ट सिटी होणार कशी ? नागपूर : स्मार्ट सिटीचा संकल्प महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र चार महिन्यापूर्वीचे बांधण्यात आलेले रस्ते उखडले आहेत. रस्त्यावरील धुळीमुळे नागपूरकरांचे आरोग्य अडचणीत आले आहे. यासोबतच गिट्टीचा मारा वाढल्याने वाहनांना फटका बसतो आहे. पालिका प्रशासनाने चालविलेली ही ‘धूळ’धाण कधी थांबणार, असा सवाल नागपूरकरांकडून केला जात आहे. रस्त्यावरील वाढत्या धुळीचा आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. विशेषत: लहान मुले व वयोवृद्ध सर्वात जास्त बळी पडत आहेत. धुळीमुळे सर्दी-पडसेच्या रुग्णांत वाढ झाली आहे. -डॉ. देवेंद्र माहुरे, ईएनटी तज्ज्ञ रस्त्यावरील धूळ व प्रदूषणामुळे दमासदृश आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. ज्यांना अस्थमा आहे त्यांनी तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. धुळीमुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होते. परिणामी अ‍ॅलर्जिक अस्थमा, हायपर सेन्सिटिव्हिटी न्युमोनायटीज व सिलीकोसिस असे दमासदृश आजार होतात. -डॉ. एस .व्ही. घोरपडे विभाग प्रमुख, छाती व क्षयरोग विभाग मेडिकल