शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

मुंबईतील मुसळधार पावसामुळे नागपूर-मुंबई रेल्वेगाड्या आज धावणार इगतपुरीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:17 IST

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत कोसळत असलेल्या संततधारेने रेल्वेरुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांचे प्रारंभस्थळ व अंतिम थांबे बदलण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमुंबई-नागपूर गाड्या सुटणार नाशिकरोडहूनरेल्वे वाहतूक विस्कळित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत कोसळत असलेल्या संततधारेने रेल्वेरुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांचे प्रारंभस्थळ व अंतिम थांबे बदलण्यात आले आहेत.आज (दि. २) ची मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेस, मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस या दोन गाड्या नाशिकरोडहून सुटतील. याखेरीज मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना इतगतपुरी येथेच थांबवण्यात येत आहे.ढगाळ हवामान व संततधार यामुळे मुंबई विमानतळावरील दृष्यतामान कमी झाल्याचा फटका अनेक उड्डाणांना बसला असून कित्येक उड्डाणे विलंबाने होत आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे