शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

युवकांमध्ये वाढतोय ‘ड्राय आय सिंड्रोम’

By admin | Updated: July 18, 2015 03:12 IST

अश्रू म्हणजे आपल्या भावनांचे प्रतीक! कधी दुखावलो गेलो की डोळ्यात चटकन अश्रू बाहेर पडतात तर कधी अत्यानंद झाला की आनंदाश्रू येतात.

सुमेध वाघमारे नागपूर अश्रू म्हणजे आपल्या भावनांचे प्रतीक! कधी दुखावलो गेलो की डोळ्यात चटकन अश्रू बाहेर पडतात तर कधी अत्यानंद झाला की आनंदाश्रू येतात. पण जर तुमच्या डोळ्यातून अश्रू येत नसतील तर हा एक आजार आहे. अश्रू न येण्याच्या म्हणजेच डोळे कोरडे होण्याच्या समस्येत वाढ होत आहे. यालाच ‘ड्राय आय सिंड्रोम’ असं म्हटलं जातं. हा आजार युवकांमध्ये वाढत आहे. स्मार्टफोन आणि संगणकाच्या अतिवापरामुळे हा आजार बळावत आहे. यावर उपाय म्हणून संगणकाच्या स्क्रीनवर ‘पापण्या मिचकवा’ हे स्टिकर लावण्याचा उपाय नेत्ररोग तज्ज्ञ देत आहेत. मेडिकलच्या नेत्र रोग विभागात २५० वर रुग्ण येतात. यात २०-२५ रुग्ण हे डोळे कोरडे होण्याच्या समस्येने त्रस्त असतात. या विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले, यात युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वयोमानानुसार दृष्टी कमकुवत होते म्हणून वृद्धांमध्ये आणि रजोनिवृत्तीमुळे स्त्रियांमध्ये ही समस्या नॉर्मल आहे. परंतु आता सर्वच वयोगटांतील विशेषत: तरुण-तरुणींमध्ये ही समस्या प्रकर्षाने समोर येत आहे. डोळे कोरडे होण्याच्या समस्येचे मुख्य कारण, म्हणजे पापण्याही लवू न देता सतत संगणक आणि स्मार्टफोन स्क्र ीनकडे एकटक पाहत राहणं. या क्रियेत पापण्या लवणंच होत नाही. संगणकाचा वापर करताना मिनिटाला १० ते १५ वेळा पापण्या मिचकावणं आवश्यक आहे.