शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

रावणाच्या दहाव्या डाेक्यावरचे गाढव; ‘बुद्धी भ्रष्ट झाली की पतन निश्चित’चे सूचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2022 08:10 IST

Nagpur News ‘बुद्धी भ्रष्ट झाली की तुमचे पतन निश्चित’ हेच या गाढव रूपातून सुचवायचे असते. दशासनाच्या या वैशिष्ट्यपूर्ण गाेष्टीचे सूचक रूप देऊन सनातन धर्म युवक सभेच्या वतीने कस्तूरचंद पार्कवर यंदा रावणदहन हाेणार आहे.

ठळक मुद्देकस्तूरचंद पार्क रावणदहनाचे ७१ वे वर्ष

अंकिता देशकर

नागपूर : रावणाला दहा डाेके हाेते, म्हणून त्याला दशासनही म्हटले जाते. चार डावीकडे, चार उजवीकडे आणि एक मधातील मुख्य डाेके. दहावे डाेके मुख्य डाेक्याच्या थाेडे वर असते, जे गाढवाच्या रूपात असते. ‘बुद्धी भ्रष्ट झाली की तुमचे पतन निश्चित’ हेच या गाढव रूपातून सुचवायचे असते. दशासनाच्या या वैशिष्ट्यपूर्ण गाेष्टीचे सूचक रूप देऊन सनातन धर्म युवक सभेच्या वतीने कस्तूरचंद पार्कवर यंदा रावणदहन हाेणार आहे.

सनातन धर्म युवक सभेतर्फे रावणदहनाचे हे ७१ वे वर्ष आहे. सभेचे प्रशांत साहनी यांनी सांगितले, गाढव हे मूर्खपणाचे लक्षण आहे. त्यामुळे दरवर्षी रावणाच्या पुतळ्याला हे दहावे गाढवाचे डाेके लावले जाते. हे त्याच्या मूर्खपणामुळे झालेल्या पतनाचे प्रतीक आहे. गाढवाच्या डाेक्यासह असलेला रावणाचा पुतळा केवळ कस्तूरचंद पार्कवरच तयार करून सादर केला जाताे. रावणदहन उत्सवाच्या सुरुवातीपासूनच ही परंपरा कायम आहे. समाजातील ज्येष्ठांना असे वाटले की, पुतळ्यांमधूनही काहीतरी संदेश असावा. त्याप्रमाणे रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद या तीन पुतळ्यांना तीन थीम जोडल्या आहेत.

मारबत उत्सवामध्ये दुष्ट प्रवृत्ती निघून जाण्याचा संदेश दिला जाताे. त्याप्रमाणे दरवर्षी रावणदहनात तीन पुतळ्यांतून तीन संकल्पना जाेडल्या जात आहेत. वर्षभरात झालेली एखादी दुष्ट प्रवृत्ती एका पुतळ्यातून सादर केली जाते आणि त्या दुष्टतेसाेबतच जाळली जाते. या संकल्पना पुतळ्याच्या नाभीजवळ व्यंगचित्राच्या स्वरूपात कोरलेल्या आहेत. यावर्षीच्या थीम अद्याप ठरलेल्या नाहीत आणि लवकरच त्या केल्या जातील, असे साहनी यांनी स्पष्ट केले. या सर्व गोष्टी कस्तूरचंद पार्क येथील रावणदहन विशेष बनवतात.

टॅग्स :Dasaraदसरा