शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गरीब मुलांना गणवेश देता की जाता?

By admin | Updated: July 17, 2017 02:44 IST

‘सबका साथ, सबका विकास’ असा नारा देत महापालिकेत भाजपने तिसऱ्यांदा सत्ता मिळविली आहे.

विरोधी पक्षाचा महापौरांना सवाल ?गणेश हुड । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सबका साथ, सबका विकास’ असा नारा देत महापालिकेत भाजपने तिसऱ्यांदा सत्ता मिळविली आहे. मात्र शाळा सुरु होऊन २० दिवस झाले तरी गरिब विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नसल्याने आता महापौरांसह सत्तापक्षाचा क्लास घेण्याचा संकल्प विरोधीपक्षाने केला आहे. सरकारच्या जटील नियमामुळे गणवेश वाटपात अडचणी निर्माण झाल्याचे महापौर आणि मनपा प्रशासन सांगत असले तरी ही समस्या सोडविण्यासाठी महापौर पुढाकार कधी घेणार, असा सवालही विरोधकांनी केला आहे.इकडे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यासाठी नियोजन केल्याचा दावा महापालिकेच्या शिक्षण विभागाने केला आहे. मात्र गणवेश वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा अद्यापही विचार करण्यात आलेला नाही. इतकेच काय तर शिक्षण विभागाच्या बैठकीत महापौरांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्यात आली आहे. दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी गणवेश वाटप करण्यात येत होते. विलंब झाला तरी एक दोन आठवड्यात सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळत होता. यावर्षी शाळा सुरू होऊ न २० दिवस झाले तरी अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. कधी मिळणार याची शाश्वती नाही. गणवेश वाटपाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर ढकलून शिक्षण विभागाला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. वास्तविक शाळा सुरू होण्यापूर्वीच गणवेश वाटपाचे नियोजन करण्याची गरज होती. महापालिक ा शाळांतील १८ ते २० हजार विद्यार्थ्यांना एकाच वेळी गणवेश उपलब्ध होतील, अशी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. पालकांनी गणवेश खरेदी केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात गणवेशाची रक्कम जमा क रण्यात येणार असल्याचाशिक्षक सभापती तरीही...महापालिकेच्या शिक्षण विभागाचा कारभार सुरळीत चालावा, विभागाच्या अडचणी तातडीने सोडता याव्यात, यासाठी शिक्षण समितीची जबाबदारी शिक्षक असलेले दिलीप दिवे यांच्यावर सोपविण्यात आली. परंतु शिक्षक सभापती असूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. शिक्षण विभागाच्या विविध समस्या तशाच कायम आहेत. शाळांत सुविधांचा अभाव आहे. शाळांची दुरुस्ती व रंगरंगोटी रखडलेली आहे.