शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:09 IST

नागपूर : महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागातर्फे गेल्या १५ दिवसांपासून माेठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ज्यांचे ...

नागपूर : महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागातर्फे गेल्या १५ दिवसांपासून माेठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ज्यांचे कनेक्शन कापले नाही त्यांनाही महावितरणकडून १५ दिवसांत वीज बिलाची थकबाकी भरण्याची नाेटीस बजावण्यात आली असून, पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कृषी उत्पादक संघाने या कारवाईचा विराेध केला आहे. संघटनेचे सचिव संदीप अग्रवाल यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. महावितरणने शेतकऱ्यांना लाखाेंची बिले पाठविली आहेत, जी भरणे शेतकऱ्यांना शक्य नाही. सरकारने ‘अभय याेजना’ सुरू केली; पण तीही लाभदायक ठरणार नाही. २०१५ मध्ये तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांकडून प्रति युनिट बिल वसुली करण्याचा शेतकरीविराेधी निर्णय घेतला. ज्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरणे शक्य झाले नाही व थकबाकी ४४ हजार काेटींवर गेली. त्यामुळे वर्तमान सरकारने हाॅर्स पाॅवरच्या पद्धतीने दर निर्धारित करावे आणि प्रति कनेक्शन १ रुपया घेऊन थकीत माफ करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. शेतकरी आधीच अडचणीत असताना सरकारने त्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.