शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:09 IST

नागपूर : महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागातर्फे गेल्या १५ दिवसांपासून माेठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ज्यांचे ...

नागपूर : महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागातर्फे गेल्या १५ दिवसांपासून माेठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ज्यांचे कनेक्शन कापले नाही त्यांनाही महावितरणकडून १५ दिवसांत वीज बिलाची थकबाकी भरण्याची नाेटीस बजावण्यात आली असून, पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कृषी उत्पादक संघाने या कारवाईचा विराेध केला आहे. संघटनेचे सचिव संदीप अग्रवाल यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. महावितरणने शेतकऱ्यांना लाखाेंची बिले पाठविली आहेत, जी भरणे शेतकऱ्यांना शक्य नाही. सरकारने ‘अभय याेजना’ सुरू केली; पण तीही लाभदायक ठरणार नाही. २०१५ मध्ये तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांकडून प्रति युनिट बिल वसुली करण्याचा शेतकरीविराेधी निर्णय घेतला. ज्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरणे शक्य झाले नाही व थकबाकी ४४ हजार काेटींवर गेली. त्यामुळे वर्तमान सरकारने हाॅर्स पाॅवरच्या पद्धतीने दर निर्धारित करावे आणि प्रति कनेक्शन १ रुपया घेऊन थकीत माफ करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. शेतकरी आधीच अडचणीत असताना सरकारने त्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.