शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:09 IST

नागपूर : महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागातर्फे गेल्या १५ दिवसांपासून माेठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ज्यांचे ...

नागपूर : महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागातर्फे गेल्या १५ दिवसांपासून माेठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ज्यांचे कनेक्शन कापले नाही त्यांनाही महावितरणकडून १५ दिवसांत वीज बिलाची थकबाकी भरण्याची नाेटीस बजावण्यात आली असून, पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कृषी उत्पादक संघाने या कारवाईचा विराेध केला आहे. संघटनेचे सचिव संदीप अग्रवाल यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. महावितरणने शेतकऱ्यांना लाखाेंची बिले पाठविली आहेत, जी भरणे शेतकऱ्यांना शक्य नाही. सरकारने ‘अभय याेजना’ सुरू केली; पण तीही लाभदायक ठरणार नाही. २०१५ मध्ये तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांकडून प्रति युनिट बिल वसुली करण्याचा शेतकरीविराेधी निर्णय घेतला. ज्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरणे शक्य झाले नाही व थकबाकी ४४ हजार काेटींवर गेली. त्यामुळे वर्तमान सरकारने हाॅर्स पाॅवरच्या पद्धतीने दर निर्धारित करावे आणि प्रति कनेक्शन १ रुपया घेऊन थकीत माफ करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. शेतकरी आधीच अडचणीत असताना सरकारने त्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.