शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

प्राधान्यक्रमाने विकासकामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:25 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : केंद्र सरकारच्या धाेरणात्मक निर्णयामुळे विकासकामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना थेट निधी उपलब्ध करून दिला जात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : केंद्र सरकारच्या धाेरणात्मक निर्णयामुळे विकासकामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना थेट निधी उपलब्ध करून दिला जात आहे. या निधीचा याेग्य वापर व्हावा, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी विकासकामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी केले.

तालुक्यातील ग्रामपंचायत येथे आयाेजित कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला. ‘आमचा गाव-आमचा विकास’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करून ग्रामपंचायतीला प्राप्त हाेणाऱ्या निधीपैकी किमान २५ टक्के निधी हा शिक्षण, आराेग्य व उपयाेगिता यावर खर्च करणे अनिवार्य आहे. कढाेली ग्रामपंचायतीने गावात उत्कृष्ट कार्य करून गावाचा विकास घडविला आहे. गावात स्मशानभूमी साैंदर्यीकरण, मननिस्सारण व्यवस्था, ग्रामस्वच्छता, वाचनालय, पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था, आदी लाेकाेपयाेगी कामे करून सरपंच प्रांजल वाघ यांनी सरपंचपद सार्थकी ठरविले आहे.

या ग्रामपंचायतीला पंचायतराज सशक्तीकरण पुरस्कार मिळाला असून, तालुका स्मार्ट ग्राम निवडीत कढाेली गावाने नाव नाेंदविल्याने तालुक्याचा नावलाैकिक वाढल्याचे गटविकास अधिकारी गराटे यांनी सांगितले. याप्रसंगी यशस्वी सरपंच म्हणून सरपंच प्रांजल वाघ व ग्रामसचिव ब्रह्मानंद खडसे यांचा पंचायत समितीच्या वतीने सभापती उमेश रडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पं. स. सदस्य दिलीप वंजारी, सहायक गटविकास अधिकारी प्रदीप गायगाेले, विस्तार अधिकारी शशिकांत डाखाेळे, अरविंद अंतुरकर, आदींची उपस्थिती हाेती.