शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्राधान्यक्रमाने विकासकामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:25 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : केंद्र सरकारच्या धाेरणात्मक निर्णयामुळे विकासकामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना थेट निधी उपलब्ध करून दिला जात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : केंद्र सरकारच्या धाेरणात्मक निर्णयामुळे विकासकामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना थेट निधी उपलब्ध करून दिला जात आहे. या निधीचा याेग्य वापर व्हावा, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी विकासकामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी केले.

तालुक्यातील ग्रामपंचायत येथे आयाेजित कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला. ‘आमचा गाव-आमचा विकास’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करून ग्रामपंचायतीला प्राप्त हाेणाऱ्या निधीपैकी किमान २५ टक्के निधी हा शिक्षण, आराेग्य व उपयाेगिता यावर खर्च करणे अनिवार्य आहे. कढाेली ग्रामपंचायतीने गावात उत्कृष्ट कार्य करून गावाचा विकास घडविला आहे. गावात स्मशानभूमी साैंदर्यीकरण, मननिस्सारण व्यवस्था, ग्रामस्वच्छता, वाचनालय, पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था, आदी लाेकाेपयाेगी कामे करून सरपंच प्रांजल वाघ यांनी सरपंचपद सार्थकी ठरविले आहे.

या ग्रामपंचायतीला पंचायतराज सशक्तीकरण पुरस्कार मिळाला असून, तालुका स्मार्ट ग्राम निवडीत कढाेली गावाने नाव नाेंदविल्याने तालुक्याचा नावलाैकिक वाढल्याचे गटविकास अधिकारी गराटे यांनी सांगितले. याप्रसंगी यशस्वी सरपंच म्हणून सरपंच प्रांजल वाघ व ग्रामसचिव ब्रह्मानंद खडसे यांचा पंचायत समितीच्या वतीने सभापती उमेश रडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पं. स. सदस्य दिलीप वंजारी, सहायक गटविकास अधिकारी प्रदीप गायगाेले, विस्तार अधिकारी शशिकांत डाखाेळे, अरविंद अंतुरकर, आदींची उपस्थिती हाेती.