शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

जिल्हा प्रशासनाचे मिशन मान्सून

By admin | Updated: June 13, 2014 01:23 IST

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याला तोंड देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे व जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्याकडे

अधिकाऱ्यांची नियुक्ती : कामांचे वाटपनागपूर : पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याला तोंड देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे व जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्याकडे तहसील आणि उपविभागातील नुकसानाची माहिती घेणे आणि मदत व पुनर्वसनाची सोय करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्याकडे नैसर्गिक आपत्तीचा अहवाल शासनाकडे पाठविणे, तसेच सर्व विभागाशी समन्वय राखण्याचे काम सोपविण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके यांच्याकडे पात्र लाभार्थ्यांना मदतीचे वाटप व त्याचा अहवाल शासनाकडे पाठविणे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रकाश पाटील यांच्याकडे पूरग्रस्तांसाठी मदत, पुनर्वसनाची सोय करणे, तसेच सैन्याच्या मदतीची गरज भासल्यास किंवा हेलिकॉप्टरची गरज पडल्यास त्याची व्यवस्था करणे आणि मंत्र्यांचे दौरे असतील तर त्याची तयारी करणे आदी कामे सोपविण्यात आली आहेत. उपजिल्हाधिकारी प्रदीप डांगे हे पाटील यांना सहकार्य करणार आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके व जिल्हा खनिकर्म अधिकारी गोसावी यांच्याकडे पूरग्रस्तांना मदत पुरविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी आशा पठाण व सुजाता गंधे यांच्याकडे पूरग्रस्त भागात मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा करणे तसेच पिकांची हानी, रस्ते व पुलांच्या हानीची माहिती घेण्याचे काम सोपविण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी जगदीश संगीतराव आणि प्रकाश वर्मा यांच्याकडे वेळोवळी उद््भवणाऱ्या कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी कळविले आहे.(प्रतिनिधी)