शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कविवर्य वामन निंबाळकर यांच्या लेखनप्रवासावर चर्चा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:15 IST

प्रा. वामन निंबाळकर यांनी विपुल साहित्य लेखन करून आंबेडकरी आणि मराठी साहित्यात माेलाची भर टाकली आहे. त्यांच्या लेखनाने आंबेडकरी ...

प्रा. वामन निंबाळकर यांनी विपुल साहित्य लेखन करून आंबेडकरी आणि मराठी साहित्यात माेलाची भर टाकली आहे. त्यांच्या लेखनाने आंबेडकरी चळवळीला श्रीमंती दिली आहे. तळागाळात, अंधारात खितपत असलेल्या समाजाचे दु:ख, त्यांच्या भळभळत्या जखमा साहित्यातून समाजासमाेर मांडल्या. असंख्य पुरस्कारप्राप्त प्रा. निंबाळकर यांच्या लेखन प्रवासाचा सांगाेपांग आढावा घेण्याचा प्रयत्न विविध साहित्यिक संस्थांच्या वतीने घेतला जाणार आहे. काेराेना महामारीमुळे सार्वजनिक कार्यक्रम घेेणे शक्य नसले तरी व्हर्चुअल कार्यक्रमांद्वारे त्यांच्या बहुमाल याेगदानाचे स्मरण केले जात आहे. १८ मार्च राेजी बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बीडच्या पदवी व पदव्युत्तर विभागातर्फे ‘कविवर्य प्रा. वामन निंबाळकर यांचा लेखनप्रवास’ या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयाेजन करण्यात आले आहे. सकाळी ११ च्या सत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. वसंत सानप यांच्या अध्यक्षतेत स्वारातीम विद्यापीठ, नांदेडचे प्रा. डाॅ. राजेंद्र गणाेरकर हे मार्गदर्शन करतील. दुसऱ्या सत्रात पुण्याच्या डाॅ. रूपाली अवचरे या वामन निंबाळकर यांच्या कवितांतील मूल्यदर्शनावर प्रकाश टाकतील. याशिवाय नागपूर, अमरावतीसह विविध महाविद्यालयांत ऑनलाइन कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात येणार आहे.