शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांसाठी दिली डाळ, गहू, तांदूळ भेट

By admin | Updated: October 29, 2016 02:22 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी

महिला अध्यक्ष अलका कांबळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करण्यात आले. महिला अध्यक्ष अलका कांबळे यांच्या नेतृत्वातील महिला पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने डाळ, गहू, तांदूळ, ज्वारी,आलू-वांगे, टमाटर आदी अन्नधान्य मुख्यमंत्र्यांसाठी भेट म्हणून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविले. यावेळी अलका कांबळे यांनी सांगितले की, डाळ एवढी महाग झाली असल्याने आता दिवाळीला फराळासाठी चकल्या, शेव आणि इतर पदार्थ बनविणे गोरगरिबांच्या आटोक्याच्या बाहेर गेले आहे. हे भाजपचे अच्छे दिन आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील कोंढाळी येथील मूर्ती गावातील खवसे परिवार तर याच महिन्यात नरखेड येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. भरघोस पाऊस पडूनही नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विदभार्तील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही, असा आरोप त्यांनी केला. आंदोलनात शोभा भगत, लता माटे, सुषमा बाभळे, शांता हाडके, सुशीला ढाकणे, शालिनी सव्वालाखे, सूर्यकांता नाचणे, विमलताई बसेश्वर, तुळसा हिवराळे, मनीषा जेगरे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)