शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना विषाणूने बदलले का स्वत:चे रूप?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST

नागपूर : विदर्भात पुन्हा एकदा काेविड-१९ संक्रमणाचा उद्रेक झाल्याने सरकार आणि प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. पाॅझिटिव्ह हाेणाऱ्यांच्या संख्येत वाढ ...

नागपूर : विदर्भात पुन्हा एकदा काेविड-१९ संक्रमणाचा उद्रेक झाल्याने सरकार आणि प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. पाॅझिटिव्ह हाेणाऱ्यांच्या संख्येत वाढ हाेत असल्याने विषाणूने स्वत:चे स्वरूप तर बदलले नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ही शक्यता लक्षात घेता नागपुरातील रुग्णांचे नमुने पुणेच्या इंडियन इंस्टिट्यूृट ऑफ व्हायरालॉजीकडे पाठविण्यात आल्याची माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.

पाच दिवसांपूर्वी रुग्णांचे सॅम्पल पुणेला पाठविण्यात आले हाेते. मात्र अद्याप प्रशासनाला त्यांची रिपाेर्ट प्राप्त झाले नाही. पालकमंत्री राऊत यांनी उशीर हाेत असल्याने नाराजी व्यक्त केली. प्रशासनही या रिपाेर्टची प्रतीक्षा करीत आहे. रिपाेर्टच्या आधारावर भविष्यातील नियाेजन करण्यात येणार आहे. पालकमंत्री म्हणाले, विषाणूचे म्युटेशन सामान्य गाेष्ट आहे. अनेकदा जेनेटिक बदलाने विषाणूच्या जीनाेममध्ये बदल हाेताे. पुण्यात पाठविलेल्या नमुन्यांच्या तपासणीतून सध्या सक्रिय असलेला विषाणूमध्ये बदल झाला आहे की गेल्या वर्षीप्रमाणेच आहे. यावर आयसीएमआरकडूनच शिक्कामाेर्तब हाेइल. जिल्हा प्रशासन पुण्यातून येणाऱ्या रिपाेर्टबाबत आयसीएमआरकडे सूचना देतील. तज्ज्ञांच्या नुसार म्युटेशन किंवा जेनेटिक बदल ही नियमित प्रक्रिया आहे. विषाणूमध्ये बदल झाला असेल तरी भीतीचे कारण नाही. असे झालेही तरी काेराेनाची लस प्रभावी असल्याने त्यावर नियंत्रण मिळवत येइल, असे काहींचे मत आहे.

लाॅकडाऊनमुळे अमरावतीत कंट्राेल

नितीन राऊत यांनी सांगितले, नागपूरमध्ये लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यापूर्वी अमरावतीमध्ये केलेल्या टाळेबंदीचा अभ्यास करण्यात आला. याठिकाणी काेराेना संसर्गावर नियंत्रण लावण्यात लाॅकडाऊनचा उपाय प्रभावी ठरला. या अनुभवाच्या आधारावरच नागपूरमध्ये १५ मार्चपासून लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विषयावर पक्षीय राजकारण हाेऊ नये कारण सर्वांना मिळून या आजाराशी संघर्ष करायचा आहे, असे आवाहन त्यांनी केले.