शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

३४ हजार कोटींचा विकास आराखडा

By admin | Updated: May 12, 2015 02:21 IST

नागपूर शहराचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने २०१३ मध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार

महापालिका : सुधारित आराखडा मंजुरीसाठी सभेत मांडणारनागपूर : नागपूर शहराचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने २०१३ मध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सन २०४१ सालापर्यंतचा ३४,६०४ कोटीचा सुधारित शहर विकास आराखडा तयार केला आहे. १८ मे रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तो मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.सध्याची परिस्थिती व भविष्यातील गरजांचा विचार करून शहराचा विकास साधण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या साहाय्याने मे.क्रिसील रिस्क अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन लिमिटेड एजन्सीने हा आराखडा तयार केला आहे. शहरी विकास तसेच शहरी रोजगार व दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाचा जवाहरलाल नेहरू नागरी पुनरु त्थान अभियान अंतर्गत शहराचा सुनियोजित विकास साधण्यासाठी २००६ मध्ये शहर विकास आराखडा तयार करण्यात आला होता. या दृष्टीने विकासाचा प्रयत्न करण्यात आला. केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या सहकार्याने नागरी विकास क्षमता बांधणी हाती घेतली आहे. यासाठी भारतातील काही शहरांची निवड करण्यात आलेली आहे. त्यात नागपूर शहराचा समावेश आहे. त्यानुसार २००६ मध्ये तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात सुधारणा करून २०४१ पर्यंतचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे.हा आराखडा तयार करताना विविध सामाजिक संघटना, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी, शासकीय व गैरशासकीय संस्थांचे अधिकारी, यांच्यासमक्ष आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले होेते.(प्रतिनिधी)अशी होईल विकास कामे विभाग खर्च (कोटीत)पाणीपुरवठा ६७१सिवरेज व शौचालय १३६६रस्ते व वाहतूक २२०५३पावसाळी नाल्या ३६९२कचऱ्यावर प्रक्रिया ३६८झोपडपट्टी विकास ४८११पुरातत्त्व विकास ५३४पर्यटन विकास २०१ई-गव्हर्नन्स १६०सामाजिक उपक्रम १९४पर्यावरण ४५७आपत्ती निवारण ९५ दोन टप्प्यात राबविणार आराखडासुधारित शहर विकास आराखडा २०४१ सालापर्यंतचा असला तरी नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने तो दोन टप्प्यात राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २०२१ सालापर्यंत २७,३५० कोटी तर दीर्घ मुदतीत २०४१ पर्यत ३४६०४ कोटीचा भांडवली गुंतवणुकीचा आराखडा तयार केला आहे.