शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुर्लक्षित भागाचा विकास करणार

By admin | Updated: October 13, 2014 01:11 IST

पूर्व नागपुरात विशिष्ट्य भागाचा विकास झाला आहे. बहुतांश भाग हा अद्यापही अविकसित असून, अशा दुर्लक्षित भागाच्या विकासाला प्राधान्य देणार.

नागपूर : पूर्व नागपुरात विशिष्ट्य भागाचा विकास झाला आहे. बहुतांश भाग हा अद्यापही अविकसित असून, अशा दुर्लक्षित भागाच्या विकासाला प्राधान्य देणार.पूर्वचा भाग बहुतांश भाग हा झोपडपट्टीबहुल आहे. मात्र स्लमच्या नावाखाली येणाऱ्या निधीचा उपयोग येथे होत नाही. त्याचबरोबर आरक्षित भूखंडाचा प्रश्न या भागात मोठा आहे. त्यामुळे विकासाला खिळ बसली आहे. आरक्षित भूखंडामुळे प्रशासन विकासकामे करण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे येथील नागरिक मूलभूत सोयींपासून वंचित आहे. अशा अविकसित वस्त्यांचा विकास व आरक्षित भूखंडांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन पूर्व नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी दिले. रविवारी अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ डिप्टी सिग्नलमध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी पुंजराम बारी, वैरागडे वाडी, दुर्गा मंदिर, नागराज चौक, बजरंग चौक, गिल्लोर चौक, शितलामाता मंदिर, बाजार चौक, संतोषी नगर, उडता हनुमान चौक, जानकीनगर, मिनीमातानगर, राजीव गांधी स्कूल, पाचझोपडा येथील जनतेशी संपर्क साधला. पदयात्रेला वंजारी यांच्यासोबत छोटू निर्मलकर, दयाशंकर गिल्लोर, सेवकरामजी शाहू, गणेश शाहू, एम.एम.शर्मा, विष्णू बनपेला आदी सहभागी होते. (प्रतिनिधी)