शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मुलीस अनुकंपा नोकरी देण्यावर निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2022 21:37 IST

Nagpur News चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वन विभाग येथील दिवंगत वनपालाच्या मुलीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यावर दोन महिन्यांमध्ये कायद्यानुसार निर्णय घ्या, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठाने दिला.

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वन विभाग येथील दिवंगत वनपालाच्या मुलीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यावर दोन महिन्यांमध्ये कायद्यानुसार निर्णय घ्या, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठाने दिला.

ओमशांती चांभारे असे मुलीचे नाव आहे. वनपाल वडिलांचे २५ ऑक्टोबर २०१८ रोजी निधन झाले. त्यांना चार अपत्ये आहेत. एका मुलाचा ३१ डिसेंबर २००१ नंतर जन्म झाला आहे. त्यामुळे ८ मार्च २००१ रोजीच्या शासन निर्णयानुसार ओमशांती यांचा अनुकंपा नोकरीचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. त्याविरुद्ध ओमशांती यांनी न्यायाधिकरणात अर्ज दाखल करून उच्च न्यायालयाने ८ मार्च २००१ रोजीच्या शासन निर्णयातील वादग्रस्त तरतूद घटनाबाह्य ठरविल्याची माहिती दिली. परिणामी, न्यायाधिकरणने हा आदेश दिला. ओमशांतीतर्फे ॲड. नरेंद्र ठोंबरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालय