शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:08 IST

किशोर ऊर्फ बालू धनराज पांडे (४८, रा. चिटणवीसपुरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा आणि बराच ...

किशोर ऊर्फ बालू धनराज पांडे (४८, रा. चिटणवीसपुरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वामनराव बेलूरकर ()

वामनराव बेलूरकर (८५, रा. हिंदुस्थान कॉलनी, वर्धा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नानासाहेब इंगळे ()

नानासाहेब इंगळे (६२, रा. राहुलनगर, सोमलवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. सोनेगाव घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांचे ते भाऊ होत.

मंगला देशमुख ()

मंगला दिवाकर देशमुख (७२, रा. किल्ला रोड महाल) यांचे हृदयविकाराने निधन झाले.

सुनीता राठी ()

सुनीता प्रकाश राठी (५०) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजू शिरशीकर ()

राजू योगेश्वर शिरशीकर (५८, रा. अभ्यंकरनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दामोधर घारपुरे ()

दामोधर माणिकराव घारपुरे (७५, रा. जुनोना) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी आहे. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुरलीधर रेवतकर ()

मुरलीधर जागोबाजी रेवतकर (८४, रा. गणेशनगर, नंदनवन) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातून सेवानिवृत्त झाले होते. ज्योतिष, नाटक, संगीत, कविता लेखन आदी क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

लक्ष्मीबाई गायकवाड

लक्ष्मीबाई प्रेमचंद गायकवाड (७२, रा. नागार्जुन कॉलनी, जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नितीन निमकर ()

नितीन वासुदेव निमकर (रा. जयंती मेन्शन ९, न्यू मनीषनगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसुंधरा जनबंधू ()

वसुंधरा विद्यासागर जनबंधू (६१, रा. विनोबा भावेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

.......