शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

पीक विमा योजनेचे तीन कोटी मिळणार

By admin | Updated: June 25, 2015 03:09 IST

गेल्या वर्षाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १३,६५५ शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

कृ षी समिती : वैयक्तिक लाभाच्या योजनांना मंजुरीनागपूर : गेल्या वर्षाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १३,६५५ शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यातील नुकसानीचे दावे केलेल्या शेतकऱ्यांना २.९२ कोटीची रक्कम सोमवारपर्यंत मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापती आशा गायकवाड यांनी बुधवारी बैठकीनंतर दिली.पीक विमा व जलयुक्त शिवार योजनेचा बैठकीत आढावा घेण्यात आला. राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या योजनांची माहिती दिली. प्रकल्पावर आधारित विस्तार कार्यक्र माची माहिती जि.प. व पं.स. सदस्यांना व्हावी, यासाठी विशेष भर देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत अन्न सुरक्षा, राष्ट्रीय कृ षी विकास, शेतकऱ्यांना प्रशिक्षण असे विविध कार्यक्र म राबविण्यात येणार आहेत. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर आॅईल इंजिन, मोटारपंप वाटप केले जाते. यासाठी प्रत्येकी २५ लाखाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील संत्रापिकाच्या संरक्षणासाठी ३० लाखाचा निधी उपलब्ध करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊ स झाला असल्याने पेरणीच्या कामाला वेग आला आहे. शेतकऱ्यांना बियाणे व खते उपलब्ध व्हावीत, बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा बसावा, यासाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. बोगस विक्री करताना आढळल्यास कठोर कारवाई केली जात असल्याचे कृषी विकास अधिकारी सुबोध मोहरील यांनी सांगितले. सदस्य मनोज तितरमारे यांच्यासह समितीचे सदस्य व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)